शहरं
Join us  
Trending Stories
1
Cyclone Montha : मोंथाचा विध्वंस! २.१४ लाख एकर पिकं उद्ध्वस्त, १८ लाख लोकांना फटका, रेल्वे स्टेशन पाण्याखाली
2
आजचे राशीभविष्य, ३० ऑक्टोबर २०२५: सरकारी मदत, आर्थिक लाभ; जुने मित्र भेटतील, आनंदी दिवस
3
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
4
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
5
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध
6
५ नोव्हेंबरपर्यंत पाऊसधारांचा अंदाज; कमी दाबाचा पट्टा ओमानकडे जाण्याऐवजी किनारपट्ट्यांवर रेंगाळला
7
सावध व्हा, ‘कॉल मर्जिंग स्कॅम’ धाेका ! नव्या पद्धतीने केवळ काही अवधीत लाखो रुपयांवर डल्ला
8
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
9
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
10
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
11
काँग्रेसमध्ये महापालिकेसाठी इच्छुकांची गर्दी; आले ४५० अर्ज, इच्छुकांकडून ५०० रुपये शुल्क
12
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
13
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
14
सेंट जॉर्जेस रुग्णालयातील मृत्यूदर का वाढला? दाखल रुग्णांपैकी २४ ते २५ टक्के जण दगावतात
15
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
16
अर्बन कंपनी सर्च केले आणि ऑनलाइन मेड मागविली; महिलेचे खातेच झाले रिकामे
17
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
18
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
19
संभाव्य दुबार मतदारांची तपासणी करा; राज्य निवडणूक आयोगाचे मतदार याद्यांबाबत आदेश
20
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन

सुर्य दर्शन होत नसल्याने पिके पडू लागली पिवळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 20:27 IST

खामखेडा : गेल्या पंधरा दिवसापासून आकाशात ढगाळ वातावरण असल्याने ऊन पडत नसल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. चालू वर्षी सुरु वातील पाऊस न झाल्याने शेतकरी चिंतातुर झाला होता. परंतु आर्द्रा नक्षत्राच्या शेवटच्या चरणात पाऊस झाल्याने शेतकऱ्याने या पावसावर खरीप पिकांची पेरणी केली होती. मात्र या भागात पाऊसाने पुन्हा दांडी मारल्याने पिके पावसाअभावी करपू लागली होती.

ठळक मुद्देपिकांना खते देऊन नागरी करण्याचे कामे खोळंबली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामखेडा : गेल्या पंधरा दिवसापासून आकाशात ढगाळ वातावरण असल्याने ऊन पडत नसल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे.चालू वर्षी सुरु वातील पाऊस न झाल्याने शेतकरी चिंतातुर झाला होता. परंतु आर्द्रा नक्षत्राच्या शेवटच्या चरणात पाऊस झाल्याने शेतकऱ्याने या पावसावर खरीप पिकांची पेरणी केली होती. मात्र या भागात पाऊसाने पुन्हा दांडी मारल्याने पिके पावसाअभावी करपू लागली होती.पुन्हा दुबारा पेरणीचे करावी लागते का याची भीती शेतकºयाला वाटू लागली होती. परंतु मघ्यंतरी थोडया प्रमाणात पाऊस झाल्याने पिके तरारली असली तरी अजूनही पाहिजे त्या प्रमाणात पाऊस न झाल्याने व भुर्गभातील पाण्याच्या पातळीत वाढ न झाल्याने विहिरीनी अजून पाणी उतरले नाही.तसेच गेल्या पंधरा दिवसापासून ढगाळ वातावरण व रिमझिम पाऊसामुळे सूर्य दर्शन होत नसल्याने मका पिकाची कोळपणी करणे थांबली असल्याने पिकांना खते देऊन नागरी करण्याचे कामे खोळंबली आहे.या ढगाळ वातावरणाचा पिकांवर परिणाम झाला आहे. सूर्य दर्शन होत नसल्याने पिके पिवळी पडू लागले आहे. आणि पिकाची वाढ थाबली आहे. ढगाळ तर वातावरण आहे. परंतु अधून मधून रिमझिम पाऊस सुरु असल्याने व जमीन ओली असल्याने पिकामघ्ये तण तयार झाली आहेत. तेव्हा कधी हे ढगाळ वातावरण जाऊन सूर्यदर्शन होईला याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.या रिमझिम पाऊसामुळे जमीन तयार करता येत नसल्याने पोळ कांद्याची बियाणे टाकता येत नसल्याने कांद्याची लागवड उशिरा होणार की काय याची चर्चा करताना शेतकरी वर्ग दिसून येत आहे.