शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

निफाड तालुक्यातील चार हजार शेतकऱ्यांना पीक विम्याचे कवच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 17:35 IST

चांदोरी : नैसर्गिक संकटांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत पीक विम्याची सुविधा शासनाने उपलब्ध करून दिली आहे. यावर्षी निफाड तालुक्यात तीन हजार एकावन्न शेतकऱ्यांनी पीक विमा काढला असून शेतकºयांना ३१ जुलैपर्यंत पीक काढता येणार आहे.

ठळक मुद्देकृषी विभागातर्फे मार्गदर्शन : ३१ जुलैपर्यंत अंतिम मुदत

चांदोरी : नैसर्गिक संकटांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत पीक विम्याची सुविधा शासनाने उपलब्ध करून दिली आहे. यावर्षी निफाड तालुक्यात तीन हजार एकावन्न शेतकऱ्यांनी पीक विमा काढला असून शेतकºयांना ३१ जुलैपर्यंत पीक काढता येणार आहे.पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत वेगवेगळ्या पिकानुसार प्रति हेक्टरी प्रीमियम भरून शेतकºयांना पीक विमा काढण्याची सुविधा शासनाने उपलब्ध करून दिली आहे. मागील दोन ते तीन वर्षापासून वातावरणातील बदलाचा शेतीवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. पावसाची अनियमितता, पावसाचा खंड, कीड रोगांचा प्रादुर्भाव, पीक कापणी दरम्यान पावसाचा फटका तसेच इतर नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान होत असून शेतकºयांना मोठा आर्थिक ताण पडतो. त्यामुळे शेतकºयांना पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत नुकसानीचा परतावा दिला जातो. नुकसान टाळण्यासाठी शेतकºयांनी पिकांचा विमा उतरविल्यास नुकसान भरपाई मिळू शकते. अन्यथा मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागते. मागील दोन ते तीन वर्षांमध्ये तालुक्यातील पीक विम्याचा लाभ मिळाला आहे. मागील वर्षी एकूण सहा हजार तीनशे शेतकर्यांना सहा कोटी सत्तावन्न लाख रु पयांची भरपाई मिळाली आहे. नुकसान टाळण्यासाठी प्रत्येकानी पीक विमा काढल्यास त्याचा फायदा अधिक होणार आहे. निफाड तालुक्यातील जवळपास तीन हजार सातशे एकावन्न शेतकर्यांनी विमा उतरविला आहे.

शेतकर्यांना पीक विमा काढल्यास पिकांना सुरक्षाकवच मिळते. त्यामुळे तालुक्यातील तसेच जिल्यातील जास्तीतजास्त शेतकर्यांनी 31 जुलैपर्यंत पीक विमा काढून पिकाचे संरक्षण करण्याची गरज आहे. शेतकर्यांच्या बांधावर जाऊन कृषी विभागाच्या वतीने जनजागृती व मार्गदर्शन करण्यात येत आहे.- बी. जी. पाटील, तालुका कृषी अधिकारी, निफाड.

टॅग्स :FarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमा