शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

निफाड तालुक्यातील चार हजार शेतकऱ्यांना पीक विम्याचे कवच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 17:35 IST

चांदोरी : नैसर्गिक संकटांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत पीक विम्याची सुविधा शासनाने उपलब्ध करून दिली आहे. यावर्षी निफाड तालुक्यात तीन हजार एकावन्न शेतकऱ्यांनी पीक विमा काढला असून शेतकºयांना ३१ जुलैपर्यंत पीक काढता येणार आहे.

ठळक मुद्देकृषी विभागातर्फे मार्गदर्शन : ३१ जुलैपर्यंत अंतिम मुदत

चांदोरी : नैसर्गिक संकटांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत पीक विम्याची सुविधा शासनाने उपलब्ध करून दिली आहे. यावर्षी निफाड तालुक्यात तीन हजार एकावन्न शेतकऱ्यांनी पीक विमा काढला असून शेतकºयांना ३१ जुलैपर्यंत पीक काढता येणार आहे.पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत वेगवेगळ्या पिकानुसार प्रति हेक्टरी प्रीमियम भरून शेतकºयांना पीक विमा काढण्याची सुविधा शासनाने उपलब्ध करून दिली आहे. मागील दोन ते तीन वर्षापासून वातावरणातील बदलाचा शेतीवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. पावसाची अनियमितता, पावसाचा खंड, कीड रोगांचा प्रादुर्भाव, पीक कापणी दरम्यान पावसाचा फटका तसेच इतर नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान होत असून शेतकºयांना मोठा आर्थिक ताण पडतो. त्यामुळे शेतकºयांना पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत नुकसानीचा परतावा दिला जातो. नुकसान टाळण्यासाठी शेतकºयांनी पिकांचा विमा उतरविल्यास नुकसान भरपाई मिळू शकते. अन्यथा मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागते. मागील दोन ते तीन वर्षांमध्ये तालुक्यातील पीक विम्याचा लाभ मिळाला आहे. मागील वर्षी एकूण सहा हजार तीनशे शेतकर्यांना सहा कोटी सत्तावन्न लाख रु पयांची भरपाई मिळाली आहे. नुकसान टाळण्यासाठी प्रत्येकानी पीक विमा काढल्यास त्याचा फायदा अधिक होणार आहे. निफाड तालुक्यातील जवळपास तीन हजार सातशे एकावन्न शेतकर्यांनी विमा उतरविला आहे.

शेतकर्यांना पीक विमा काढल्यास पिकांना सुरक्षाकवच मिळते. त्यामुळे तालुक्यातील तसेच जिल्यातील जास्तीतजास्त शेतकर्यांनी 31 जुलैपर्यंत पीक विमा काढून पिकाचे संरक्षण करण्याची गरज आहे. शेतकर्यांच्या बांधावर जाऊन कृषी विभागाच्या वतीने जनजागृती व मार्गदर्शन करण्यात येत आहे.- बी. जी. पाटील, तालुका कृषी अधिकारी, निफाड.

टॅग्स :FarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमा