शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 00:10 IST

दिंडोरी तालुक्यातील तळेगाव दिंडोरी येथे अतिवृष्टीने कहर माजवला असून, द्राक्षबागा व शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अतिवृष्टी झाल्यामुळे टमाटे, कारले, दुधी, दोडका, फ्लॉवर, कोबी आदी पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याने शेतकºयांचे कंबरडे मोडण्याची वेळ आली आहे

वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील तळेगाव दिंडोरी येथे अतिवृष्टीने कहर माजवला असून, द्राक्षबागा व शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अतिवृष्टी झाल्यामुळे टमाटे, कारले, दुधी, दोडका, फ्लॉवर, कोबी आदी पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याने शेतकºयांचे कंबरडे मोडण्याची वेळ आली आहेजिल्हा बॅँकेनेही शेतकºयांना वाºयावर सोडल्याने शेती कशी करायची अशी भ्रांत पडली होती. शेतीसाठी पैसा आणायचा कोठून. जिल्हा बॅँकेकडेही पैसा नसल्याने गैरसोय झाली आहे. सोने गहाण ठेवून शेतीसाठी भांडवल तयार केले व त्यावर बी-बियाणे आणून पिके उभी केली. महागडी औषध फवारणी करून ही पिके कशीबशी जगवली. या परिसरात दरवर्षी कोणत्या ना कोणत्या येणाºया संकटामुळे शेतकरी वर्ग पूर्णत: खचून गेलेला असतानाच हे नवीन संकट उभे राहिल्याने शेतकºयांची उमेद संपण्याच्या मार्गावर आहे. या सर्व नुकसान झालेल्या द्राक्षबागांचे व शेती पिकांचे पंचनामे करण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, उपसरपंच बाळासाहेब चकोर, ग्रामपंचायत सदस्य गोकुळ चौधरी, माधव चारोस्कर, चंद्रभान चौधरी, हरिभाऊ चौधरी, अण्णा तांबडे, राजेंद्र गोसावी, राजेंद्र ढाकणे आदींनी केली आहे.तत्काळ पंचनामे करण्याची मागणीदिंडोरी तालुक्यातील शेतकºयांचे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तत्काळ करावे व न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे .