शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 00:10 IST

दिंडोरी तालुक्यातील तळेगाव दिंडोरी येथे अतिवृष्टीने कहर माजवला असून, द्राक्षबागा व शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अतिवृष्टी झाल्यामुळे टमाटे, कारले, दुधी, दोडका, फ्लॉवर, कोबी आदी पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याने शेतकºयांचे कंबरडे मोडण्याची वेळ आली आहे

वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील तळेगाव दिंडोरी येथे अतिवृष्टीने कहर माजवला असून, द्राक्षबागा व शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अतिवृष्टी झाल्यामुळे टमाटे, कारले, दुधी, दोडका, फ्लॉवर, कोबी आदी पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याने शेतकºयांचे कंबरडे मोडण्याची वेळ आली आहेजिल्हा बॅँकेनेही शेतकºयांना वाºयावर सोडल्याने शेती कशी करायची अशी भ्रांत पडली होती. शेतीसाठी पैसा आणायचा कोठून. जिल्हा बॅँकेकडेही पैसा नसल्याने गैरसोय झाली आहे. सोने गहाण ठेवून शेतीसाठी भांडवल तयार केले व त्यावर बी-बियाणे आणून पिके उभी केली. महागडी औषध फवारणी करून ही पिके कशीबशी जगवली. या परिसरात दरवर्षी कोणत्या ना कोणत्या येणाºया संकटामुळे शेतकरी वर्ग पूर्णत: खचून गेलेला असतानाच हे नवीन संकट उभे राहिल्याने शेतकºयांची उमेद संपण्याच्या मार्गावर आहे. या सर्व नुकसान झालेल्या द्राक्षबागांचे व शेती पिकांचे पंचनामे करण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, उपसरपंच बाळासाहेब चकोर, ग्रामपंचायत सदस्य गोकुळ चौधरी, माधव चारोस्कर, चंद्रभान चौधरी, हरिभाऊ चौधरी, अण्णा तांबडे, राजेंद्र गोसावी, राजेंद्र ढाकणे आदींनी केली आहे.तत्काळ पंचनामे करण्याची मागणीदिंडोरी तालुक्यातील शेतकºयांचे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तत्काळ करावे व न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे .