शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

बळीराजांवर विविध बँकांची वक्रदृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 18:35 IST

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील काही शेतकऱ्यांना बँकाकडून वांरवार जमिनीचा लिलाव करण्याच्या धमक्या येत असल्यांमुळे तालुक्यातील शेतकरी बँकेपुढे हातबल झाले असून शासनाने बँकाना सक्तीची वसुली करण्यास प्रतिबंध करावा अशी मागणी कर्जबाजारी शेतकऱ्यांकडून होत आहे.

ठळक मुद्दे दिंडोरी तालुक्यातील शेतकरी वर्गाला जमीन लिलावाची धमकी

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील काही शेतकऱ्यांना बँकाकडून वांरवार जमिनीचा लिलाव करण्याच्या धमक्या येत असल्यांमुळे तालुक्यातील शेतकरीबँकेपुढे हातबल झाले असून शासनाने बँकाना सक्तीची वसुली करण्यास प्रतिबंध करावा अशी मागणी कर्जबाजारी शेतकऱ्यांकडून होत आहे. कधी अतिवृष्टी तर कधी बेमोसमी पाऊस त्यांत शेतकऱ्यांच्या पिकाला हमी भाव नसल्यांमुळे बळीराज्य अनेक संकटानां तोंड देत असताना बँक प्रशासानाकडून शेतक-यांच्या जमिनीचे लिलाव जर होणार असतील तर शासनाने आधी शेतक-यांच्या पिकांचे कृषीविषय धोरण जाहिर करावे. आज शेतक-यांची जी अवस्था झाली आहे. ती फक्त त्यांच्या मालाला योग्य मोबदला मिळत नसल्यामुळे त्यांत अनेक नैसगिक आपत्तीचा सामना शेतक-यांना करावा लागत आहे.तालुक्यात अनेक शेतक-यांनी बँका कडून कर्ज काढून फळबागासह पॉलिहाऊसमध्ये भाजीपाल्यासह फळाची लागवड केली मात्र अनेक वेळा उपन्नापेक्षा खर्चच जास्त झाल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत चालला आहे व फळबागासह भाजीपाला पिका योग्य भाव न मिळांल्यामुळे दिवसोदिवस जगाचा पोशिंदा कर्जबाजारी होत आहे.विशेष म्हणजे या पिकांत पैसे नाही झाले तर पुढील पिकांत पैसे होतील या आशेवर शेतकरी भांडवल उभे करून पिकांची लागवड व पेरणी करत असतो मात्र वांरवार पिकापासून नैसर्गिक आपत्ती किंवा बाजार भाव न मिळाल्यांमुळे शेतकरी कर्जबाजारीपणाच्या एका नव्या वळाणावर येवून उभा आहे त्यांमुळे त्यांची अवस्था इकडे आड तिकडे विहिर आशी झाली आहे दिंडोरी तालुक्यातील शेतकरी सर्वात जास्त कर्जबाजारी झाले ते द्राक्ष शेतीमध्ये कारण सध्या द्राक्षशेती अतिशय धोक्याच्या वळणावर येवून उभी आहे. द्राक्षपिकांला मोठ्या प्रमाणावर भांडवल लागत असते व भांडवल खर्च करूनही योग्य बाजारभाव न मिळाल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत आहे.प्रतिक्रियाराज्यात गेल्या दहा वर्षांपासून नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी अडचणीत आहे सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. कर्जमाफी दोन लाखापर्यंत दिली तरी या कर्जमाफीचा फायदा शेतकऱ्यांना पुरेपूर मिळालेला नाही त्यामुळे शेतकरी अडचणीत असून बँकांनी शेतकऱ्यांना सहकार्य करावे.- रोहिणी गावित, जि प सदस्य अहिवंतवाडी गट.

टॅग्स :Farmerशेतकरीbankबँक