शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

बळीराजांवर विविध बँकांची वक्रदृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 18:35 IST

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील काही शेतकऱ्यांना बँकाकडून वांरवार जमिनीचा लिलाव करण्याच्या धमक्या येत असल्यांमुळे तालुक्यातील शेतकरी बँकेपुढे हातबल झाले असून शासनाने बँकाना सक्तीची वसुली करण्यास प्रतिबंध करावा अशी मागणी कर्जबाजारी शेतकऱ्यांकडून होत आहे.

ठळक मुद्दे दिंडोरी तालुक्यातील शेतकरी वर्गाला जमीन लिलावाची धमकी

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील काही शेतकऱ्यांना बँकाकडून वांरवार जमिनीचा लिलाव करण्याच्या धमक्या येत असल्यांमुळे तालुक्यातील शेतकरीबँकेपुढे हातबल झाले असून शासनाने बँकाना सक्तीची वसुली करण्यास प्रतिबंध करावा अशी मागणी कर्जबाजारी शेतकऱ्यांकडून होत आहे. कधी अतिवृष्टी तर कधी बेमोसमी पाऊस त्यांत शेतकऱ्यांच्या पिकाला हमी भाव नसल्यांमुळे बळीराज्य अनेक संकटानां तोंड देत असताना बँक प्रशासानाकडून शेतक-यांच्या जमिनीचे लिलाव जर होणार असतील तर शासनाने आधी शेतक-यांच्या पिकांचे कृषीविषय धोरण जाहिर करावे. आज शेतक-यांची जी अवस्था झाली आहे. ती फक्त त्यांच्या मालाला योग्य मोबदला मिळत नसल्यामुळे त्यांत अनेक नैसगिक आपत्तीचा सामना शेतक-यांना करावा लागत आहे.तालुक्यात अनेक शेतक-यांनी बँका कडून कर्ज काढून फळबागासह पॉलिहाऊसमध्ये भाजीपाल्यासह फळाची लागवड केली मात्र अनेक वेळा उपन्नापेक्षा खर्चच जास्त झाल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत चालला आहे व फळबागासह भाजीपाला पिका योग्य भाव न मिळांल्यामुळे दिवसोदिवस जगाचा पोशिंदा कर्जबाजारी होत आहे.विशेष म्हणजे या पिकांत पैसे नाही झाले तर पुढील पिकांत पैसे होतील या आशेवर शेतकरी भांडवल उभे करून पिकांची लागवड व पेरणी करत असतो मात्र वांरवार पिकापासून नैसर्गिक आपत्ती किंवा बाजार भाव न मिळाल्यांमुळे शेतकरी कर्जबाजारीपणाच्या एका नव्या वळाणावर येवून उभा आहे त्यांमुळे त्यांची अवस्था इकडे आड तिकडे विहिर आशी झाली आहे दिंडोरी तालुक्यातील शेतकरी सर्वात जास्त कर्जबाजारी झाले ते द्राक्ष शेतीमध्ये कारण सध्या द्राक्षशेती अतिशय धोक्याच्या वळणावर येवून उभी आहे. द्राक्षपिकांला मोठ्या प्रमाणावर भांडवल लागत असते व भांडवल खर्च करूनही योग्य बाजारभाव न मिळाल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत आहे.प्रतिक्रियाराज्यात गेल्या दहा वर्षांपासून नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी अडचणीत आहे सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. कर्जमाफी दोन लाखापर्यंत दिली तरी या कर्जमाफीचा फायदा शेतकऱ्यांना पुरेपूर मिळालेला नाही त्यामुळे शेतकरी अडचणीत असून बँकांनी शेतकऱ्यांना सहकार्य करावे.- रोहिणी गावित, जि प सदस्य अहिवंतवाडी गट.

टॅग्स :Farmerशेतकरीbankबँक