शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

भात पिकांवर करपा रोगाचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2020 17:00 IST

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या अस्वली, नांदूरवैद्य, बेलगाव कुºहे, नांदगाव बुद्रुक, देवळे, पिंपळगाव मोर, धामणी, धामणगाव, टाकेद, अडसरे, घोडेवाडी, बांबळेवाडी, खेड आदीं परिसरातील भात शेतीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव जाणवू लागल्याने येथील भात उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत.

ठळक मुद्देइगतपुरीच्या पूर्व भागात पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या अस्वली, नांदूरवैद्य, बेलगाव कुºहे, नांदगाव बुद्रुक, देवळे, पिंपळगाव मोर, धामणी, धामणगाव, टाकेद, अडसरे, घोडेवाडी, बांबळेवाडी, खेड आदीं परिसरातील भात शेतीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव जाणवू लागल्याने येथील भात उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत.यावर्षी सुरु वातीला पाऊस न झाल्याने अनेक शेतकऱ्यांची भात रोपे खराब होऊन वाया गेली असून नंतर पाऊस सुरू झाला परंतू अचानक कमी कालावधीत प्रचंड पाऊस झाल्याने अतिशय कमी वेळेत शेतकºयांनी भात लागवड केली. यावेळीही जास्त पाण्यामुळे भात शेतीची नुकसान झाली आणि आता शेतकºयांनी इंद्रायणी, १००८, पूनम, सोनम, ओम श्री राम, गरे, हाळे, आर चोवीस, रु पाली अशा विविध भाताच्या वाणांची लागवड केली आहे.मात्र काही दिवसांपासून लागवड केलेली भात पिके पिवळे पडू लागली असून त्यावर सुकवा गेल्याचे जाणवत असल्याने त्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव जाणवत असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. अगोदरच येथील भात उत्पादक शेतकरी या वर्षी अनेक अडचणीत असताना आता करपा रोगाच्या प्रादुर्भावामुळे संकटात सापडला आहे.याकडे कृषी विभागाने गांभीर्याने लक्ष देवून रोगप्रतिबंधक उपाययोजना कराव्या व शासनाने तातडीने पंचनामे करण्याची मागणी येथील शेतकर्यांनी केली आहे.पावसाला उघडीप मिळाल्याने भात पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. करपा नियंत्रणासाठी कृषी विभागाकडून ग्राम स्तरावर उपाययोजना संदर्भात मार्गदर्शन करण्यात येत आहे.- शितलकुमार तंवर, तालुका कृषी अधिकारी, इगतपुरी.भात पिकांचे पोषण होण्याचा हा कालावधी होता मात्र भात पिकावर करपा रोग जात असून पिके पिवळी पडून सूकवा जात आहे. आधीच या वर्षी भात पिके संकटात असताना आता करपा रोगामुळे नुकसान होत असल्यामुळे शासनाने तातडीने पंचनामे करावे. यामुळे तालुक्यातील शेतक-यांना दिलासा मिळेल.- राजू रोकडे, शेतकरी, नांदूरवैद्य.(फोटो १३ नासूरवैद्य, १)

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी