शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मक्यावर लष्करी आळीचे संकट कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 02:26 IST

सिन्नर : एकामागोमाग येणाऱ्या अस्मानी आणि सुलतानी संकटाने शेतकरी अडचणीत आला आहे. यंदा वरुणराजाने कृपादृष्टी दाखवली असली तरी लष्करी अळीचे मोठे संकट यंदा देखील शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे.

सिन्नर : एकामागोमाग येणाऱ्या अस्मानी आणि सुलतानी संकटाने शेतकरी अडचणीत आला आहे. यंदा वरुणराजाने कृपादृष्टी दाखवली असली तरी लष्करी अळीचे मोठे संकट यंदा देखील शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे.सिन्नरच्या पूर्व भागात पारंपरिक पिकांसोबतच मका आणि सोयाबीन यासारख्या नगदी पिकांना शेतकºयांनी पसंती दिली आहे. यंदाच्या हंगामात वरुण राजाची कृपादृष्टी राहील असे संकेत मिळत आहेत . कारण एरवी जुलै अखेरीस वाट बघायला लावणारा मान्सून वेळेआधीच पुर्वभागात बरसला. त्यामुळे जूनच्या दुसºया आठवड्यात बहुतांश भागात पेरण्या आटोपल्या होत्या . मका आणि सोयाबीनचे क्षेत्र पूर्व भागात तुलनेने अधिक आहे. यंदा सोयाबीन शेतकºयांना ठेंगा दाखवणार अशी परिस्थिती आहे. कारण उगवणक्षमता घटल्याने अनेक ठिकाणी पेरणी केलेले बियाणे उगवलेच नाही. त्यामुळे अनेक शेतकºयांना सोयाबीनची दुबार पेरणी करावी लागली. हे होत असतानाच उगवून मका पिकावरील लष्करी अळी चे अस्तित्व दिसू लागल्याने शेतकºयांच्या चिंतेत वाढ झाली आहे. लष्करी अळीच्या आक्रमणामुळे दोन वर्षांपूर्वी मका पीक भुईसपाट झाल्याचे विदारक चित्र शेतकºयांनी अनुभवले आहे. जनावर देखील मक्याच्या चाºयाला तोंड लावत नव्हते. त्यामुळे यंदा देखील या संकटाचा सामना करावा लागणार असे शेतकरी बोलून दाखवत आहे.--------------------मक्यावरील आळीचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी आता रासायनिक औषधांची मात्रा वापरली जात आहे. खतांसोबतच महागड्या औषधांचा डोस मका पिकाला द्यावा लागणार असून त्यातून आर्थिक घडी विस्कटलेला शेतकरी अधिकच अडचणीत आला आहे.शासनस्तरावरून लष्करी आळी नियंत्रणासाठी योग्य मार्गदर्शन मिळावे तसेच आवश्यक औषधांचा पुरवठा करावा अशी मागणी आता शेतकरी करत आहे. आधीच लॉक डाऊन मुळे शेतकºयांचे अर्थकारण पूर्णत: कोलमडले आहे. शेती पिकांना भाव नाही. अशा परिस्थितीत खरीप हंगामात खते आणि औषधांचा खर्च करायचा कसा असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक