शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

पाण्याअभावी द्राक्षबागा संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 18:28 IST

चुकीच्या धोरणांमुळे यंदा ४० टक्केच पाणीपुरवठा शिल्लक असल्याने द्राक्ष बागाईतदार संकटात सापडले आहे. त्यासाठी निफाड तालुक्यातील कारसूळ, नारायण टेंभी व वडाळी नजीक येथील शेतकऱ्यांनी द्राक्षपीक धोक्यात आल्याने कादवा नदीत सिंचनासाठी पाणी सोडावे अन्यथा उपोषण व येणाºया लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात येईल, असे निवेदन दि. २४ रोजी पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांना देण्यात आले होते. प्रशासनाने त्यांची दखल न घेतल्याने येथील शेतकºयांनी कारसूळ येथील राम मंदिरासमोर गांधी पर्याय अवलंबून बुधवारपासून (दि. २६) बेमुदत उपोषणास प्रारंभ होणारआहे.

ठळक मुद्देनिवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय

पिंपळगाव बसवंत : चुकीच्या धोरणांमुळे यंदा ४० टक्केच पाणीपुरवठा शिल्लक असल्याने द्राक्ष बागाईतदार संकटात सापडले आहे. त्यासाठी निफाड तालुक्यातील कारसूळ, नारायण टेंभी व वडाळी नजीक येथील शेतकऱ्यांनी द्राक्षपीक धोक्यात आल्याने कादवा नदीत सिंचनासाठी पाणी सोडावे अन्यथा उपोषण व येणाºया लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात येईल, असे निवेदन दि. २४ रोजी पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांना देण्यात आले होते. प्रशासनाने त्यांची दखल न घेतल्याने येथील शेतकºयांनी कारसूळ येथील राम मंदिरासमोर गांधी पर्याय अवलंबून बुधवारपासून (दि. २६) बेमुदत उपोषणास प्रारंभ होणारआहे.निफाड तालुक्यातील रौळस केटीवेअर बंधाºयात पाणीच नसल्याने परिसरातील ६०० ते ७०० हेक्टरवरील द्राक्षबागा संकटात सापडल्या आहेत. प्रशासनाने याची दखल घेऊन सिंचनासाठी त्वरित पाणी सोडावे, अशी मागणी पालकमंत्री व जिल्हाधिकारी कार्यालयात दि. २४ रोजी येथील शेतकºयांनी केली होती.परंतु अद्यापही प्रशासनाने कोणतीच भूमिका न घेतल्याने येथील शेतकºयांनी बेमुदत अमर उपोषणास सुरु वात केली.निफाड तालुक्यातील कारसूळ या गावाजवळून कादवा नदीपात्र असून, यावर रौळस, पिंपरी गावाजवळ कोल्हापूर टाइप बंधारा आहे. हा बंधारा भरण्यासाठी पाटबंधारे खात्याच्या नियमानुसार प्लेट्स टाकाव्या लागतात, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे; परंतु याच काळात पावसाळा विश्रांती घेतो. परिणामी चुकीच्या धोरणामुळे केवळ ४० टक्के साठा शिल्लक असतो. त्यामुळे परिसरातील द्राक्ष पिके संकटात सापडतात.आजच्या स्थितीला या गावातील यावेळी देवेंद्र काजळे, भाऊसाहेब शंकपाळ, ओमप्रकाश ताकाटे, प्रवीण वाघ, नितीन गवळी, जीवन वाघचौरे, विठ्ठल गाडे, अजय गवळी, बाळासाहेब गवळी, श्यामराव जाधव, शशिकांत गवळी, विजय काजळे, योगेश ताकाटे, वाल्मीक घोलप, दौलत गोडसे, नीलेश कदम, भूषण पगार आदींसह शेतकरी सध्या गावातील काळाराम मंदिर परिसरात बेमुदत उपोषणाला बसले आहेत.

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती