शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

पाण्याअभावी द्राक्षबागा संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 18:28 IST

चुकीच्या धोरणांमुळे यंदा ४० टक्केच पाणीपुरवठा शिल्लक असल्याने द्राक्ष बागाईतदार संकटात सापडले आहे. त्यासाठी निफाड तालुक्यातील कारसूळ, नारायण टेंभी व वडाळी नजीक येथील शेतकऱ्यांनी द्राक्षपीक धोक्यात आल्याने कादवा नदीत सिंचनासाठी पाणी सोडावे अन्यथा उपोषण व येणाºया लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात येईल, असे निवेदन दि. २४ रोजी पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांना देण्यात आले होते. प्रशासनाने त्यांची दखल न घेतल्याने येथील शेतकºयांनी कारसूळ येथील राम मंदिरासमोर गांधी पर्याय अवलंबून बुधवारपासून (दि. २६) बेमुदत उपोषणास प्रारंभ होणारआहे.

ठळक मुद्देनिवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय

पिंपळगाव बसवंत : चुकीच्या धोरणांमुळे यंदा ४० टक्केच पाणीपुरवठा शिल्लक असल्याने द्राक्ष बागाईतदार संकटात सापडले आहे. त्यासाठी निफाड तालुक्यातील कारसूळ, नारायण टेंभी व वडाळी नजीक येथील शेतकऱ्यांनी द्राक्षपीक धोक्यात आल्याने कादवा नदीत सिंचनासाठी पाणी सोडावे अन्यथा उपोषण व येणाºया लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात येईल, असे निवेदन दि. २४ रोजी पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांना देण्यात आले होते. प्रशासनाने त्यांची दखल न घेतल्याने येथील शेतकºयांनी कारसूळ येथील राम मंदिरासमोर गांधी पर्याय अवलंबून बुधवारपासून (दि. २६) बेमुदत उपोषणास प्रारंभ होणारआहे.निफाड तालुक्यातील रौळस केटीवेअर बंधाºयात पाणीच नसल्याने परिसरातील ६०० ते ७०० हेक्टरवरील द्राक्षबागा संकटात सापडल्या आहेत. प्रशासनाने याची दखल घेऊन सिंचनासाठी त्वरित पाणी सोडावे, अशी मागणी पालकमंत्री व जिल्हाधिकारी कार्यालयात दि. २४ रोजी येथील शेतकºयांनी केली होती.परंतु अद्यापही प्रशासनाने कोणतीच भूमिका न घेतल्याने येथील शेतकºयांनी बेमुदत अमर उपोषणास सुरु वात केली.निफाड तालुक्यातील कारसूळ या गावाजवळून कादवा नदीपात्र असून, यावर रौळस, पिंपरी गावाजवळ कोल्हापूर टाइप बंधारा आहे. हा बंधारा भरण्यासाठी पाटबंधारे खात्याच्या नियमानुसार प्लेट्स टाकाव्या लागतात, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे; परंतु याच काळात पावसाळा विश्रांती घेतो. परिणामी चुकीच्या धोरणामुळे केवळ ४० टक्के साठा शिल्लक असतो. त्यामुळे परिसरातील द्राक्ष पिके संकटात सापडतात.आजच्या स्थितीला या गावातील यावेळी देवेंद्र काजळे, भाऊसाहेब शंकपाळ, ओमप्रकाश ताकाटे, प्रवीण वाघ, नितीन गवळी, जीवन वाघचौरे, विठ्ठल गाडे, अजय गवळी, बाळासाहेब गवळी, श्यामराव जाधव, शशिकांत गवळी, विजय काजळे, योगेश ताकाटे, वाल्मीक घोलप, दौलत गोडसे, नीलेश कदम, भूषण पगार आदींसह शेतकरी सध्या गावातील काळाराम मंदिर परिसरात बेमुदत उपोषणाला बसले आहेत.

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती