शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

उन्हामुळे द्राक्षबागा संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 14:37 IST

वनसगांव : द्राक्ष हंगाम संपत आला असून छाटणीची सुरूवात जोरात सुरु आहे. मात्र उन्हाची तिव्रता अधिक असल्याने छाटलेली द्राक्षबाग फुटण्यास मोठ्या प्रमाणात अङचण येत आहे तर थोङ्या फार प्रमाणात फुटलेल्या कोवळ्या द्राक्ष पानांना उन्हाचा तडाखा अधिक बसत आहे.

वनसगांव : द्राक्ष हंगाम संपत आला असून छाटणीची सुरूवात जोरात सुरु आहे. मात्र उन्हाची तिव्रता अधिक असल्याने छाटलेली द्राक्षबाग फुटण्यास मोठ्या प्रमाणात अङचण येत आहे तर थोङ्या फार प्रमाणात फुटलेल्या कोवळ्या द्राक्ष पानांना उन्हाचा तडाखा अधिक बसत आहे. झाडावरची पाने सुकुन आपोआप जमिनीवर पङत असून शेतकरी मोठ्या प्रमाणात चिंतेत सापडला आहे.यंदाचा उन्हाळा अधिक तिव्र असून याचा फटका द्राक्ष बागांना बसत आहे चालु हंगामात द्राक्ष काडी तयार झाली नाही तर पुढील वर्षी द्राक्ष पीक मोठ्या प्रमाणात घेता येणार नाही.द्राक्ष बागेची फुट होण्यासाठी शेतकऱ्यांनी द्राक्ष बागेवर दिवसातुन दोन वेळा पाणी स्प्रेद्ववारे फवारणी करावी, जेणेकरु न येणाºया पिकावर कुठलाही परिणाम होणार नाही व द्राक्ष फुटवणी मोठ्या प्रमाणात होईल. त्याच प्रमाणे मोठ्या प्रमाणात युरीयाची फवारणी केल्यास द्राक्ष बागेस मोठ्या प्रमाणात योग्य फायदा होऊ शकतो व द्राक्ष बागेची काडी व फुट चांगली होऊ शकते. त्याचप्रमाणे बागेला पाण्याचे नियोजन करतांना द्राक्ष बागेला शक्यतो सकाळी किवा सायंकाळी ठिबक सिंचनने पाणी पुरवठा केल्यास बाष्पीभवन कमी होऊन पाण्याची बचत होऊन जास्तीत जास्त पाणी द्राक्ष बागेस मिळेल. द्राक्ष बाग मोठ्या प्रमाणात अनुकुल वातावरण मिळेल असे काही द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिक