शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

आंदोलकांवर गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 23:50 IST

घोटी : जमावबंदीचे उल्लंघन घोटी : घोटी बाजार समितीने घेतलेल्या भाजीपाला विक्री केंद्राच्या स्थलांतराच्या निर्णयाच्या विरोधात शनिवारी करण्यात आलेल्या मुंबई- नाशिक महामार्गावरील रास्ता रोको आंदोलनाची पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून, कोणतीही पूर्वसूचना न देता जमावबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी शेतकरी नेते पांडुरंग शिंदे यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ठळक मुद्देभाजीपाला विक्री केंद्राचे स्थलांतर केल्याने शनिवारी तालुक्यातील शेतकरी संतप्त अंतिम तोडगा निघणार असल्याने या बैठकीकडे सर्वांचे लक्ष

घोटी : जमावबंदीचे उल्लंघन घोटी : घोटी बाजार समितीने घेतलेल्या भाजीपाला विक्री केंद्राच्या स्थलांतराच्या निर्णयाच्या विरोधात शनिवारी करण्यात आलेल्या मुंबई- नाशिक महामार्गावरील रास्ता रोको आंदोलनाची पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून, कोणतीही पूर्वसूचना न देता जमावबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी शेतकरी नेते पांडुरंग शिंदे यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.घोटी बाजार समितीने शेतकºयांना विश्वासात न घेता भाडेतत्त्वावर घेतलेल्या जागेत भाजीपाला विक्री केंद्राचे स्थलांतर केल्याने शनिवारी तालुक्यातील शेतकरी संतप्त झाला होता. या शेतकºयांनी संघटित होत शेतकरी नेते पांडुरंग शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई-आग्रा महामार्गावर आपला शेतमाल फेकून देत, रस्त्यावर ठिय्या मांडीत तब्बल दोन तास रास्ता रोको आंदोलन करीत महामार्ग रोखून धरला होता. यामुळे अनेक वाहनचालक आणि प्रवाशांचे हाल झाले होते. या बाबीची गंभीर दखल पोलीस यंत्रणेने घेतली असून, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पांडुरंग शिंदे यांच्यासह भास्कर गुंजाळ, बाळासाहेब धुमाळ आदींसह शेकडो अज्ञात शेतकºयांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.बैठकीकडे लक्षघोटी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बाजार समिती आवारात भाजीपालाविक्र ीसाठी येणाºया शेतकºयांच्या वाहनांमुळे शहरात वाहतुकीची कोंडी होत असल्याने शेतमालाचा काही माल शहराच्या बाहेर विक्र ी करण्याच्या उद्देशाने बाजार समितीने शहराबाहेर जागा भाडेतत्त्वावर घेत या जागेत भाजीपाला केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.या ठिकाणी सुविधा नसल्याने शेतकरी आक्र मक होत त्यांनी आंदोलन केले होते. याबाबत शेतकरी प्रतिनिधी आणि बाजार समिती पदाधिकारी, पोलीस प्रशासन यांच्यात आज महत्त्वपूर्ण बैठक होत असून, या बैठकीत अंतिम तोडगा निघणार असल्याने या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.