शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

गोहरण परिसरात प्राण्यांसाठी कृत्रिम पाणवठ्यांची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 17:18 IST

चांदवड - येथील वनविभाग व हिंदुहृदयसम्राट मित्र मंडळ यांनी संयुक्तपणे तालुक्यातील गोहरणच्या वनविभागात मध्यवर्ती ठिकाणी कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहेत.

एप्रिल महिन्याआधीच जिल्ह्यात तपमान ४० अंशावर पोहचले आहे. कडक उन्हाच्या भीषणतेने जंगलातील पाणीसाठे झपाटयाने कमी होत आहेत. गोहरण, धोंडबे हट्टी , कानमंडाळे या चांदवड तालुक्यातील वनविभागाच्या जंगलात कमीत कमी शंभरावर हरणे आहेत. हरणे व इतर पशु हे पाण्यासाठी मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत. रस्ता ओलाडतांना भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनास धडकून वडाळीभोई, खडकजांब परिसरात मुंबई-आग्रा हायवेवर दोन ते तीन हरीण मृत्युमुखी पडले आहेत. या सर्व बाबींचा विचार करून चांदवड वनविभाग व हिंदुहृदयसम्राट मित्र मंडळ यांनी संयुक्तपणे गोहरण धोडंबे येथील वनविभागात मध्यवर्ती ठिकाणी कृत्रीम पाणवठे तयार केले आहेत. या पाणवठ्यांमुळे हरिण तसेच जंगलातील प्राण्यांची पिण्याच्या पाण्याची सोय होऊ शकते. सदर कृत्रिम पाणवठे बांधण्यासाठी वनरक्षक नवनाथ बिन्नर, अण्णासाहेब टेकनर विजय वाफाळे, आकाश गुळवे, अमोल सोनवणे, प्रविण जाधव, प्रसाद हिंगमिरे, किरण सोनवणे, प्रकाश जाधव, विशाल पवार व सदस्यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईwildlifeवन्यजीव