शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

गोहरण परिसरात प्राण्यांसाठी कृत्रिम पाणवठ्यांची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 17:18 IST

चांदवड - येथील वनविभाग व हिंदुहृदयसम्राट मित्र मंडळ यांनी संयुक्तपणे तालुक्यातील गोहरणच्या वनविभागात मध्यवर्ती ठिकाणी कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहेत.

एप्रिल महिन्याआधीच जिल्ह्यात तपमान ४० अंशावर पोहचले आहे. कडक उन्हाच्या भीषणतेने जंगलातील पाणीसाठे झपाटयाने कमी होत आहेत. गोहरण, धोंडबे हट्टी , कानमंडाळे या चांदवड तालुक्यातील वनविभागाच्या जंगलात कमीत कमी शंभरावर हरणे आहेत. हरणे व इतर पशु हे पाण्यासाठी मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत. रस्ता ओलाडतांना भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनास धडकून वडाळीभोई, खडकजांब परिसरात मुंबई-आग्रा हायवेवर दोन ते तीन हरीण मृत्युमुखी पडले आहेत. या सर्व बाबींचा विचार करून चांदवड वनविभाग व हिंदुहृदयसम्राट मित्र मंडळ यांनी संयुक्तपणे गोहरण धोडंबे येथील वनविभागात मध्यवर्ती ठिकाणी कृत्रीम पाणवठे तयार केले आहेत. या पाणवठ्यांमुळे हरिण तसेच जंगलातील प्राण्यांची पिण्याच्या पाण्याची सोय होऊ शकते. सदर कृत्रिम पाणवठे बांधण्यासाठी वनरक्षक नवनाथ बिन्नर, अण्णासाहेब टेकनर विजय वाफाळे, आकाश गुळवे, अमोल सोनवणे, प्रविण जाधव, प्रसाद हिंगमिरे, किरण सोनवणे, प्रकाश जाधव, विशाल पवार व सदस्यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईwildlifeवन्यजीव