शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'
3
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
4
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
5
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
6
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
7
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
8
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
9
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
10
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
11
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
12
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

देश सैनिकांच्या पाठीशी

By admin | Updated: October 28, 2016 00:03 IST

देवेंद्र फडणवीस : शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मदत

वडांगळी : सीमेवर अहोरात्र जागून देशसेवा करणाऱ्या सैनिकांच्या पाठीशी देशातील सव्वाशे कोटी जनता खंबीरपणे उभी असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.उरी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यासाठी मुंबई जिल्हा बँकेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर सहकार मंत्री सुभाष देशमुख, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, खासदार रावसाहेब दानवे, मुंबई जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर, उपाध्यक्ष पुरुषोत्तम दळवी, आमदार सुनील राऊत आदि मान्यवर उपस्थित होते. मुंबई येथील सहकारमहर्षी स्वर्गीय वसंतदादा पाटील सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या प्रारंभी उरी हल्ल्यातील शहीद जवानांच्या प्रतिमेस पुष्पचक्र अर्पण करण्यात आले.देशाच्या रक्षणासाठी वीरमरण पत्करणाऱ्या शहीद जवानांच्या कुटुंबीयांना एकटे पडू देणार नाही. देश भक्कमपणे त्यांच्या पाठीशी उभा असून, त्यांना काही मदत लागल्यास निसंकोचपणे सांगण्याचे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले. उरी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने सर्जिकल स्ट्राईक करून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले असल्याचे ते यावेळी म्हणाले. यावेळी सहकारमंत्री देशमुख, सहकार राज्यमंत्री पाटील, आमदार दरेकर यांनी मनोगत व्यक्त केले. मुंबई जिल्हा बँकेच्या वतीने महाराष्ट्रातील चार शहीद जवानांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख तर मुंबई को-आॅपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियनच्या वतीने प्रत्येकी दोन लाख रुपये मदतीचे धनादेश मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. (वार्ताहर)