शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

कोरोनाने जागरण गोंधळ कार्यक्र म झाला लॉकडाउन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 17:24 IST

मानोरी : यंदा ग्रामीण भागात कुलाचारातील महत्त्वाचा भाग असणार्?या जागरण गोंधळाचा आवाज कुठे ऐकू आला नाही. ग्रामीण भागात उन्हाळ्यात लग्न सराई निमित्ताने जागरण गोंधळ घातले जात असतात, मात्र कोरोनाने जागरण गोंधळ कार्यक्र म देखील यंदा लॉकडाउन झाल्याने गोंधळी कलाकारांना आर्थिक अडचणींना सामना करावा लागत आहे.

ठळक मुद्दे कोरोनाने ही कलावंत मंडळी बेरोजगार झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरी : यंदा ग्रामीण भागात कुलाचारातील महत्त्वाचा भाग असणार्?या जागरण गोंधळाचा आवाज कुठे ऐकू आला नाही. ग्रामीण भागात उन्हाळ्यात लग्न सराई निमित्ताने जागरण गोंधळ घातले जात असतात, मात्र कोरोनाने जागरण गोंधळ कार्यक्र म देखील यंदा लॉकडाउन झाल्याने गोंधळी कलाकारांना आर्थिक अडचणींना सामना करावा लागत आहे.कोरोनाच्या पाशर््?वभूमीवर सर्वत्र संचारबंदी लागू असल्याने यंदा यात्रोत्सव देखील बंद आहे. यात्रोत्सव निमित्ताने ग्रामीण भागात जागरण गोंधळ कार्यक्र म घालणे ही जुनी परंपरा असली तरी या परंपरेला कोरोनामुळे छेद गेला आहे. यात्रोत्सव, लगीन सराई आण िइतर वेळेलाही अनेक नागरिक जेजुरीच्या खंडेरायांचे दर्शन घेऊन आल्यानंतर जागरण गोंधळ कार्यक्र म घालतात. या कार्यक्र मांसाठी वाघे-मुरळी ही मोलाची भूमिका बजावतात तर त्यांना वादकांची, गायकांचीही साथ असते. जागरण गोंधळ कलेतून वर्षातून किमान चार ते पाच मिहने या गोंधळी कलावंतांना रोजगार मिळतो. परंतु कोरोनाने ही कलावंत मंडळी बेरोजगार झाले.कोरोनाने यंदा सर्वांचे आर्थिक गणति कोलमडले असून दरवर्षी आम्ही अनेक ठिकाणी खंडेराव महाराजांच्या जागरण गोंधळ कार्यक्र म धार्मिक गीतांनी पार पाडत असतो. यातून रोजगार निर्मिती देखील चांगल्या प्रकारे होत असते. यंदा कोरोनाने सर्व धार्मिक कार्यक्र मांवर बंदी आल्याने जागरण गोंधळ कार्यक्र म देखील होवू शकले नाही, परिणामी अिर्थक फटका बसला आहे.- शिवाजी भवर, गोंधळ कलाकार, मानोरी.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsinnar-acसिन्नर