शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कोरोनाच्या बंदिस्त जीवनात तरु णाईची किल्ले भ्रमंतीला पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 01:13 IST

लोहोणेर : कोरोनाच्या बंदिस्त जीवनाला कंटाळत देवळा कळवण तालुक्यातील काही युवावर्ग या भागातील किल्ल्यांवर भ्रमंती करत इतिहासाला उजाळा देत आहेत. कामाच्या व्यापात पर्यटन होत नाही. आणिआता वेळ आहे तर कोरोनामुळे पर्यटनास मर्यादा पडत आहेत. यावर पर्याय काढत येथील तरु णाई कसमादे भागातील विविध किल्ल्यांवर चढाई करत स्थानिक पर्यटन करून घेत आहेत.

ठळक मुद्देइतिहासाला उजाळा : स्थानिक पर्यटन करून घेत आहेत आनंद

लोहोणेर : कोरोनाच्या बंदिस्त जीवनाला कंटाळत देवळा कळवण तालुक्यातील काही युवावर्ग या भागातील किल्ल्यांवर भ्रमंती करत इतिहासाला उजाळा देत आहेत. कामाच्या व्यापात पर्यटन होत नाही. आणिआता वेळ आहे तर कोरोनामुळे पर्यटनास मर्यादा पडत आहेत. यावर पर्याय काढत येथील तरु णाई कसमादे भागातील विविध किल्ल्यांवर चढाई करत स्थानिक पर्यटन करून घेत आहेत.कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून घरीच रहा-सुरक्षित रहा या संदेशाचे पालन करत मंडळी सुरु वातीला दोन-तीन महिने घराबाहेर पडली नाहीत. परंतु नंतर मात्र कंटाळवाणे वाटू लागल्याने काही हौशी मंडळींनी मास्क, सॅनिटायझर वापरत व सुरक्षति अंतर राखत येथील गड-किल्ल्यांवर भ्रमंतीचा पर्याय स्वीकारला. तेथील फोटो व्हाट्सएप, फेसबुकवर टाकल्याने इतरांनीही त्यांचे अनुकरण करत एकेक गड-किल्ला पाहण्यास सुरु वात केली. यामुळे येथील दुर्लक्षित गड, किल्लेही उजेडात आले. विनाकारण इकडे-तिकडे फिरण्यापेक्षा परिसरातील गड, किल्ले व तेथील इतिहास जाणून घेत ही तरु णाई कोरोनात विरंगुळा मिळवत आहेत. या भागात असे अनेक ग्रुप आहेत कि जे या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्नशील आहेत.या भागात धोडप, मार्केण्डेय, अहिवंतगड, रावळ्या-जावळ्या, कांचनगड, राजधेर, इंद्रायी, अंकाई, साल्हेर, चौल्हेरगड , कण्हेरगड, रामशेज आदी किल्ले आहेत. इतर किल्ल्यांच्या मानाने हे किल्ले तसे दुर्लक्षित आहेत. परंतु आता या किल्ल्यांचा इतिहास उलगडू लागल्याने त्यांचे महत्त् वाढू लागले आहे. यामुळे स्थानिकांना व्यवसाय व रोजगार सहज उपलब्ध होऊ शकणार आहे. विशेष म्हणजे ऐतिहासिकदृष्ट्या या किल्ल्यांचे महत्त्व मोठे आहे फक्त त्याला उजाळा मिळण्याची गरज आहे. कोरोनाकाळात त्याची सुरु वात झाली आहे, हे नक्की!कोरोनाकाळात आम्ही आठ किल्ल्यांवर भ्रमंती केली. स्वराज्याच्या इतिहासाचे हे किल्ले साक्षीदार आहेत. हा इतिहास शोधून काढत तो सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी छायाचित्रे व माहितीचे संकलन करत आहोत.- शरद पगार, खुंटेवाडीखरोखर या किल्ल्यांचे महत्त्व मोठे आहे. या किल्ल्यांवर पर्यटन करणे सोपे जावे म्हणून माझे नियोजन चालू आहे. स्थानिकांना रोजगार मिळेल. आगामी काळात येथील पर्यटकांची संख्या निश्चित वाढेल.- किरण पगार, कळवणफोटो :अहिवंतगडावरून सभोवतालच्या प्रदेशाचे निरीक्षण करत व किल्लेचढाईचा आनंद व्यक्त करताना युवक. (05लोहोणेर1)

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCaste Certificateजात वैधता प्रमाणपत्र