शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

वादग्रस्त टोलनाके राहणार सुरूच

By admin | Updated: June 12, 2014 00:28 IST

टोल धाड चालूच :ज्याचा समावेश तोही प्रस्तावित

 

नाशिक : शासनाने राज्यातील जे ४४ टोलनाके बंद करण्याचे जाहीर केले त्यात नाशिक जिल्ह्यातील एकाच टोलनाक्याचा समावेश असून, तोही प्रस्तावित असल्याचे समजते. याशिवाय जिल्ह्यातील अनेक टोलनाके वादग्रस्त असताना त्यातील एकाही टोलनाक्याचा समावेश नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरीत’ या तत्त्वानुसार राज्यात रस्त्यांची बांधणी करण्यात आली खरी; परंतु त्या माध्यमातून होणाऱ्या टोलवसुलीमुळे वाहनचालक वैतागले होते. त्यामुळे मनसेने गेल्या दोन वर्षांत अनेकदा टोलनाक्यांविरोधात तीव्र आंदोलन पुकारले. टोलधोरण जाहीर न करता ४४ टोलनाके बंद करण्यात येत असल्याचे शासनाने घोषित केले; मात्र यामध्ये नाशिक जिल्ह्णातील केवळ एकाच टोलनाक्याचा समावेश असून, त्याचा जिल्ह्णातील वाहनधारकांशी फारसा संबंधही येत नाही. दरम्यान, जिल्ह्णामध्ये सिन्नर-घोटी, शिलापूर, ढकांबे, नांदुरी, चांदवड-मनमाड, येवला- अंदरसूल, भाबडबारी ही वादग्रस्त टोकनाके असून, यातील एकाचाही समावेश बंद केलेल्या टोलनाक्यांमध्ये नसल्याने एकप्रकारे शासनाने ठेंगाच दाखविला आहे. मालेगाव-चाळीसगाव या एकाच टोलनाक्याचा समावेश करण्यात आला असून, या रस्त्याशी वाहनधारकांचा संबंध येतच नाही. जे टोलनाके बंद करण्याची वारंवार मागणी केली जात होती.