शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

दिंडोरी तालुक्यात रानभाज्यांना ग्राहकांची पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 00:51 IST

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील शेतकर्यांनी पिकविलेल्या रानभाज्यांना शहरी भागासह तालुक्यात ग्राहकांकडून मागणी वाढली आहे.

ठळक मुद्देशहरी भागात मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे.

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील शेतकर्यांनी पिकविलेल्या रानभाज्यांना शहरी भागासह तालुक्यात ग्राहकांकडून मागणी वाढली आहे.पाच ते सात वर्षांपूर्वी दिंडोरी तालुक्यातील रानभाजीला जास्त कोणी मागणी करीत नव्हते. परंतु यंदा नाशिकला रानभाजी महोत्सव झाला आणि दिंडोरी, पेठ, सुरगाणा आदी तालुक्यातील रानभाजीला सुगीचे दिवस पाहायला मिळाले. रानभाज्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असल्यामुळे त्या आवर्जून खाल्ल्या जातात. कुलूची भाजी, कारटोली,कुरडू, टाकळ्याची भाजी, दिंडा,भारंग, फोडशी, शेवळं, नालेभाजी, अळु, सुरण, अनवे, अमरकंद, अळंबी, आघाडा, आचकंद,आलिंग, कडिकंदा, कडुकंद, कवदर, कवळी,काटेमाठ, कुड्याची फुले, कुसरा ,कोरड, कोलसने, कोळु, कौला, गेंठा, गोमाठी, घोळ, चाई, चायबळ, चावा,चिचारडी, चिंचुरडा, टाकळा, टेंबरण ,टेरा, तरोटा, तांदूळका, तांबोळी, देठा ,पंदा, भुईपालक ,भोकर, भोपळ्याची फुले, माठ, माड,मेके, मोहदोडे, रानकेळी, रानतोंडले, रानपुदीना, हळंदा, हादगा आदी भाज्यांना आता शहरी भागात मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे.1) रानभाज्यांची आवक कमी व मागणी जास्त वाढत असल्याने रानभाज्यांना भाव ही चांगला मिळत आहे.2) प्रत्येक रानभाजीला साधारणपणे 30 ते 35 रुपये जुडी अथवा पाव किलोला भाव मिळतो आहे.3) अति पावसामुळे रानभाज्या उगवण्यावर मोठ्या प्रमाणावर परिणामझाल्या त्यामुळे आवक कमी व मागणी जास्त आहे.कोटकोरोनाच्या कालखंडात रानभाजीचे सेवन महत्त्वाचे आहे. रानभाज्यांमध्ये पौष्टिक तत्व मोठ्या प्रमाणात असल्यामुळे रोग प्रतिकारशक्ती तयार होण्यास मोठ्या प्रमाणात मदत होते. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने रानभाज्या म्हणजे मानवाला निसर्गाची एक महान देणगीच आहे.- ज्ञानेश्वर शेवरे, वांजोळे(फोटो : 10लखमापूर1)