शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
7
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
8
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
9
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
10
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
11
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
12
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
13
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
14
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
15
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
16
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
17
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
18
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
19
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
20
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी

नाल्यांवरचे बांधकाम आता रडारवर !

By admin | Updated: June 17, 2017 00:45 IST

नाशिक : अवघ्या दीड तासाच्या कालावधीत शहर जलमय करण्याच्या प्रकारानंतर पालिका प्रशासनाला खडबडून जाग आली

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : अवघ्या दीड तासाच्या कालावधीत शहर जलमय करण्याच्या प्रकारानंतर पालिका प्रशासनाला खडबडून जाग आली असून, नालेसफाईसह विविध कामे हाती घेण्यात आली आहेत त्या पार्श्वभूमीवर आता नदी नाले संकुचित करणाऱ्या किंवा नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर आयुक्त अभिषेक कृष्णा वक्रदृष्टी करणार असून, लवकरच अशी पक्की बांधकामे हटविण्यात येणार आहे.बुधवारी (दि.१४) झालेल्या अतिवृष्टीनंतर शहराची झालेली अवस्था बघता महापालिकेला नागरिकांच्या रोषाला बळी पडावे लागत आहे. तथापि, त्या दिवशी दीड तासात सरासरी ९२ मिमी म्हणजे तासाला ८५ मिमी सरासरी पाऊस झाला आहे. एका तासात पन्नास मिमीपेक्षा अधिक पाऊस पडला की आपत्ती मानली जाते असे आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी सांगितले. बुधवारच्या या पावसामुळे अशाप्रकारे पाणी साचले गेले हे खरे असले तरी नागरिकांनी कॅरीबॅगसारख्या घातक वस्तू वापरू नये, असे आवाहन त्यांनी केले.सातपूर-अंबड लिंकरोडवर असलेली भंगार दुकाने शांततेत हटविल्याने आयुक्तांनी आता अशाप्रकारची हटविणे कठीण नसल्याचे सांगितले.