शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

नाल्यांवरचे बांधकाम आता रडारवर !

By admin | Updated: June 17, 2017 00:45 IST

नाशिक : अवघ्या दीड तासाच्या कालावधीत शहर जलमय करण्याच्या प्रकारानंतर पालिका प्रशासनाला खडबडून जाग आली

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : अवघ्या दीड तासाच्या कालावधीत शहर जलमय करण्याच्या प्रकारानंतर पालिका प्रशासनाला खडबडून जाग आली असून, नालेसफाईसह विविध कामे हाती घेण्यात आली आहेत त्या पार्श्वभूमीवर आता नदी नाले संकुचित करणाऱ्या किंवा नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर आयुक्त अभिषेक कृष्णा वक्रदृष्टी करणार असून, लवकरच अशी पक्की बांधकामे हटविण्यात येणार आहे.बुधवारी (दि.१४) झालेल्या अतिवृष्टीनंतर शहराची झालेली अवस्था बघता महापालिकेला नागरिकांच्या रोषाला बळी पडावे लागत आहे. तथापि, त्या दिवशी दीड तासात सरासरी ९२ मिमी म्हणजे तासाला ८५ मिमी सरासरी पाऊस झाला आहे. एका तासात पन्नास मिमीपेक्षा अधिक पाऊस पडला की आपत्ती मानली जाते असे आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी सांगितले. बुधवारच्या या पावसामुळे अशाप्रकारे पाणी साचले गेले हे खरे असले तरी नागरिकांनी कॅरीबॅगसारख्या घातक वस्तू वापरू नये, असे आवाहन त्यांनी केले.सातपूर-अंबड लिंकरोडवर असलेली भंगार दुकाने शांततेत हटविल्याने आयुक्तांनी आता अशाप्रकारची हटविणे कठीण नसल्याचे सांगितले.