शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

पोलिसांच्या बदलत्या भूमिकेमुळे संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 00:11 IST

बसस्थानक परिसरात पोलिसांनी बुधवारी दुपारी अचानक दुकाने बंद करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर व्यापाºयात घबराट पसरली. व्यापारी संघटनेचे पदाधिकारी, माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी याबाबत पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील यांना जाब विचारत आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर महामार्गावरील दुकाने बंद केल्याची सारवासारव त्यांनी केली.

ठळक मुद्दे सिन्नर : दुकाने बंद करण्याच्या इशाऱ्याने दुकानदार घाबरले

सिन्नर : बसस्थानक परिसरात पोलिसांनी बुधवारी दुपारी अचानक दुकाने बंद करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर व्यापाºयात घबराट पसरली. व्यापारी संघटनेचे पदाधिकारी, माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी याबाबत पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील यांना जाब विचारत आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर महामार्गावरील दुकाने बंद केल्याची सारवासारव त्यांनी केली.दुकाने चालू ठेवण्यास आपली हरकत नसल्याचा खुलासाही पोलीस अधिकाऱ्यांनी केला. व्यापारी पेठेतील व्यवहार सुरळीत होत असतानाच, पोलिसांच्या लहरीपणाने व्यापारी मेटाकुटीला आले आहेत. बुधवारी दुकानातील व्यवहार वेग घेत असतानाच, दुपारी १२ च्या दरम्यान पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील यांनी बसस्थानक व गावठा परिसरातील कृषिपूरक साहित्याचे दुकान, मोबाइल शॉप, सलून अशी अनेक दुकाने बंद करण्याचा धडाका लावला.ही बातमी शहरात कळताच व्यापाºयांत संभ्रम निर्माण झाला. व्यापारी एकमेकांना फोनवर विचारणा करू लागले. ग्राहकही सैरभैर झाले. दरम्यान व्यापारी संघटनेचे मनोज भगत, राजेंद्र देशपांडे, नगरसेवक शैलेश नाईक, सोमनाथ वाघ, रोहित गुजराथी यांनी बसस्थानक परिसरात जाऊन व्यापाºयांच्या भेटी घेत दुकाने उघडण्यास सांगितले. नगर परिषद मुख्याधिकारी संजय केदार यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी दुकाने बंद करण्यास आपण सांगितले नसल्याचा खुलासा केला. पोलीस निरीक्षक पाटील यांना विचारल्यावर त्यांनी घुमजाव केले.दरम्यान काही पीडित व्यापाºयांनी माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्याकडे पोलिसांच्या लहरीपणाबाबत तक्रार केली. वाजे यांनी पाटील यांना कडक भाषेत जाब विचारला. कोणतेही कारण नसताना व्यापाºयांना त्रास दिल्यास सर्व व्यापारी बंद पाळून पोलीस ठाण्यात ठिय्या देतील, असा इशारा वाजे यांनी दिला. त्यानंतर पोलिसांनी घुमजाव केले.नियम न पाळणाºया व्यापाºयांना नोटिसा द्या, मात्र लहर येईल तेव्हा पोलिसांनी दुकानदारांना अकारण छळल्यास सहन केले जाणार नाही. तर नागरिकांनी महत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडावे.- राजाभाऊ वाजे,माजी आमदार

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस