शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

चारा छावण्यांसाठी संस्थांची प्रशासनाकडून मनधरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 00:02 IST

नाशिक : दुष्काळी परिस्थितीत जनावरांच्या चारा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसागणिक गंभीर होत चालला असून, त्यावर शासनाकडून उपाययोजना केल्या जात असताना प्रत्यक्षात मात्र त्यास प्रतिसाद मिळत नसल्याची बाब चारा छावण्यांवरून स्पष्ट झाली आहे. नाशिक जिल्ह्णात जनावरांच्या चारा छावण्यांची मागणी ग्रामीण भागातून होत असली तरी, छावणी सुरू करण्यास कोणीही पुढे येत नसल्याने जिल्हा प्रशासन अडचणीत सापडले असून, त्यातूनच बाजार समित्या, खासगी संस्थांची मनधरणी करण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देकोणी पुढे येईना :। तुटपुंजे अनुदान, चाऱ्याची कमतरता

नाशिक : दुष्काळी परिस्थितीत जनावरांच्या चारा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसागणिक गंभीर होत चालला असून, त्यावर शासनाकडून उपाययोजना केल्या जात असताना प्रत्यक्षात मात्र त्यास प्रतिसाद मिळत नसल्याची बाब चारा छावण्यांवरून स्पष्ट झाली आहे. नाशिक जिल्ह्णात जनावरांच्या चारा छावण्यांची मागणी ग्रामीण भागातून होत असली तरी, छावणी सुरू करण्यास कोणीही पुढे येत नसल्याने जिल्हा प्रशासन अडचणीत सापडले असून, त्यातूनच बाजार समित्या, खासगी संस्थांची मनधरणी करण्याची वेळ आली आहे.शासनाने शेतकरी मागेल त्याठिकाणी जनावरांसाठी चार छावण्या सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी लहान जनावरांसाठी ४५ रुपये व मोठ्या जनावरांसाठी ९० रुपये अनुदान जाहीर केले आहे. एका शेतकºयाचा फक्त पाच जनावरांना छावणीत प्रवेश देण्यात यावा, तसेच छावणी चालकानेच चारा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. त्याचबरोबर शासनाकडे दहा लाख रुपये अनामत रक्कम भरणे सक्तीचे केले आहे. छावण्यांमधील यापूर्वी चारा घोटाळ्याचा अनुभव लक्षात घेता वेळोवेळी छावणीची विविध यंत्रणांमार्फत तपासणी केली जाणार आहे. बाजार समित्या, सहकारी संस्था, सामाजिक संस्था, व्यक्तिगत व्यक्तीलाही छावणी सुरू करण्याची मुभा आहे, परंतु त्यासाठी उपरोक्त यंत्रणांचा अनुभवही लक्षात घेण्याची अट टाकण्यात आली आहे़संपूर्ण एप्रिल महिन्यात चारा छावणीसाठी चालकाची प्रतीक्षा करण्यात आली, परंतु कोणी पुढे आले नाही. अखेर जिल्हा प्रशासनानेच प्रत्येक बाजार समित्यांना तसेच खरेदी-विक्री संघांना संपर्क साधून त्यांना प्रस्ताव सादर करण्यासाठी गळ घालण्यास सुरुवात केली आहे.काही बाजार समित्यांनी त्यासाठी होकारही कळविला असला तरी, तसा प्रस्ताव मात्र सादर केलेला नाही. संस्थांच्या मते एका जनावराच्या मागे दिवसाकाठी मिळणारे ९० रुपयांचे अनुदान कमी असून, ग्रामीण भागात छावणीसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कशी व कोठून करणार, असा प्रश्न आहे. शिवाय नाशिक जिल्ह्णात तसेच लगतच्या कोणत्याही जिल्ह्णात चारा शिल्लक नाही, त्याची पर जिल्हा-राज्यांतून वाहतूक करणे खर्चिक बाब आहे. छावण्यांची वाढती मागणीनाशिक जिल्ह्णातील नांदगाव, बागलाण, सिन्नर, येवला, मालेगाव आदी तालुक्यांमधून जनावरांसाठी चारा वा चारा छावण्यांची मागणी केली जात असून, जनावरांच्या चाºयाची कमतरता दिवसागणिक वाढत चालली आहे. मात्र जिल्हा प्रशासनाने वारंवार आवाहन करूनही चारा छावणी सुरू करण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नसल्याचे चित्र आहे.