शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

सतरा नंबरसाठी आता पाचवी पासची अट

By admin | Updated: July 30, 2016 23:27 IST

सतरा नंबरसाठी आता पाचवी पासची अट

पेठ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या खासगी विद्यार्थी (फॉर्म नं. १७) भरून परीक्षा देण्याची किमान शैक्षणिक पात्रता चौथीऐवजी पाचवी पास करण्यात आली असून, सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षापासून नवीन निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.विविध कारणांमुळे मध्येच शाळा सोडून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर पडलेल्या व शालेय शिक्षणात खंड पडलेल्या मुलांसाठी शिक्षण मंडळाकडून किमान चौथी उत्तीर्ण असणाऱ्यांना फॉर्म नं. १७ भरून दहावी किंवा बारावीच्या परीक्षेत प्रविष्ट होता येत होते; मात्र बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षण कायदा २००९द्वारे प्राथमिक स्तर पहिली ते पाचवी आणि उच्च प्राथमिक स्तर सहावी ते आठवी असा करण्यात आल्याने विशेष नोंदणी करून परीक्षेला प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्याची किमान शैक्षणिक पात्रताही पाचवी उत्तीर्ण करण्यात आली आहे. या शैक्षणिक वर्षापासून नवीन नियम लागू करण्यात येणार असल्याचा शासननिर्णय पारित करण्यात आला आहे. (वार्ताहर)