शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

ऋतुरंग सांस्कृतिक कला महोत्सवाचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 00:33 IST

ऋतुरंग भवनमध्ये आयोजित तीन दिवसीय ऋतुरंग कला व सांस्कृतिक उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला.

नाशिकरोड : ऋतुरंग भवनमध्ये आयोजित तीन दिवसीय ऋतुरंग कला व सांस्कृतिक उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला.ऋतुरंग परिवाराच्या वतीने बिझनेस बॅँक, दीपक बिल्डर्स व प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी यांच्या वतीने आयोजित केलेल्या तीन दिवसीय ऋतुरंग कला व सांस्कृतिक उत्सवात पहिल्या दिवशी उद्घाटनानंतर पंचरत्न हा संगीतमय कार्यक्रम पार पडला.  दुसऱ्या दिवशी ‘संवादरंग’ या कार्यक्रमात माझ्या नव्याची बायको या गाजलेल्या मालिकेतील अभिजित खांडकेकर (गुरूनाथ) व अनिता दाते (राधिका) यांची प्रकट मुलाखत तन्वी अमित हीने घेतली. यावेळी अभिनय किंवा कोणतेही क्षेत्र असो, यशाचा फॉर्म्युला नसतो. यशासाठी जिद्द, कठोर मेहनत, बारीक अभ्यासाची गरज असते. वेळेची कदर करा. देरे हरी खाटल्यावरी अशी तुमची धारणा असेल तर काहीच मिळणार नाही, असे खांडकेकर व दाते यांनी स्पष्ट केले. नाशिकच्या या कलाकारांनी आपल्या चतुरस्त्र अभिनयाने फिल्म इंडस्ट्रीत ठसा उमटवला आहे. ही काटेरी वाटचाल कशी केली, यश कसे मिळवले याचे रहस्य या दोघांनी मुलाखतीत सांगितले.ऋतुरंग महोत्सवाच्या रविवारी समारोपाच्या दिवशी ‘एमएच १५ बॅन्ड’ या कार्यक्रमात गायक राहुल आंबेकर आणि सनी वाघ यांनी हिंदीसह विविध प्रादेशिक भाषेतील गाजलेली गाणे सादर केली. त्यांना ड्रमवर विनेश नायर, की बोर्डवर गणेश जाधव यांनी साथसंगत केली. यावेळी रसिक उपस्थित होते.

टॅग्स :cultureसांस्कृतिकNashikनाशिक