शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
5
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
6
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
7
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
8
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
9
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
10
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
11
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
12
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
13
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
14
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
15
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
16
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
17
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
18
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
19
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
20
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

कर्मचारी निलंबनावरून  थेट रोहयो मंत्र्यांकडे तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 01:12 IST

नाशिक : महात्मा गांधी राष्टÑीय रोजगार हमी योजनेच्या कंत्राटी कर्मचाऱ्याला बेकायदेशीर निलंबित करण्याच्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते यांच्या विरोधात कर्मचारी संघटना आक्रमक झाली असून, मंगळवारी या संघटनेच्या पदाधिकाºयांनी मुंबईत जाऊन रोजगार हमी मंत्री जयकुमार रावल यांची भेट घेत गाºहाणे मांडले आहे.  कर्मचायांच्या निलंबनावरून जिल्हाधिकारी राधाकृष्णन् व गिते ...

नाशिक : महात्मा गांधी राष्टÑीय रोजगार हमी योजनेच्या कंत्राटी कर्मचाऱ्याला बेकायदेशीर निलंबित करण्याच्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते यांच्या विरोधात कर्मचारी संघटना आक्रमक झाली असून, मंगळवारी या संघटनेच्या पदाधिकाºयांनी मुंबईत जाऊन रोजगार हमी मंत्री जयकुमार रावल यांची भेट घेत गाºहाणे मांडले आहे.  कर्मचायांच्या निलंबनावरून जिल्हाधिकारी राधाकृष्णन् व गिते यांच्यातही खडाजंगी होऊन गिते यांनी जिल्हाधिकाºयांच्या अधिकारात हस्तक्षेप केल्याचे स्पष्ट झाले आहे. मालेगाव तालुक्यात रोजगार हमी योजनेच्या कामासाठी मानधनावर नेमण्यात आलेले तिघे कर्मचारी अधिकृत रजेवर असताना नरेश गिते यांनी ते गैरहजर असल्याच्या कारणावरून निलंबित केले आहेत. मानधनावर कर्मचारी नेमण्याचे अधिकार जिल्हाधिकाºयांना असून, या कर्मचाºयांच्या सेवाविषयक बाबीदेखील जिल्हाधिकारी कार्यालयच हाताळते असे असतानाही गिते यांनी तिघा कर्मचाºयांना निलंबित करण्याची बाब जिल्हाधिकाºयांना चांगलीच खटकली व त्यांनी गिते यांना त्या कर्मचाºयांना पुन्हा कामावर घेण्याच्या सूचनाही केल्या. परंतु तसे केल्यास जिल्हा परिषदेत अन्य कारणांवरून निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाºयांच्याबाबतदेखील तोच निर्र्णय घ्यावा लागेल, असे गिते यांचे म्हणणे असल्याने त्यांनी या कर्मचाºयांची तीन महिन्यांत चौकशी करून नंतर त्याबाबत निर्णय घेऊ, अशी भूमिका घेतली आहे. मुळात या कर्मचाºयांची चौकशी करण्यासारखे काहीच नाही व तो अधिकार जिल्हा परिषदेला नसल्याचे जिल्हाधिकाºयांचे म्हणणे आहे. परंतु नरेश गिते यांच्या या कारवाईमुळे जिल्ह्णातील रोहयो कंत्राटी कर्मचाºयांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.कर्मचारी संपावर जाणार?सध्या जिल्हाधिकारी आठवडाभर रजेवर गेले असून, त्यानंतर गिते हेदेखील प्रशिक्षणासाठी जाणार असल्याची चर्चा आहे तसे झाल्यास या कर्मचाºयांबाबत कोण निर्णय घेणार, असा प्रश्न केला जात आहे. त्यामुळे मंगळवारी कंत्राटी कर्मचारी संघटनेच्या काही पदाधिकाºयांनी मुंबईत जाऊन जयकुमार रावल यांच्या कानी सदरचा प्रकार घातला आहे. येत्या दोन दिवसांत निर्णय न झाल्यास जिल्ह्णातील कर्मचारी बेमुदत संपावर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद