शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

धनादेश वटत नसल्याची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 00:20 IST

नांदगाव : कांदा विक्री करून घेतलेला धनादेश दीड ते दोन महिने वटला जात नाही व सदर धनादेश बाउन्सदेखील होत नाही. कित्येक दिवस सदर धनादेश बॅँकेत पडून असतात, अशी कैफियत (शेतकऱ्यांकडून) बाजार समितीकडे केली जात आहे. या सततच्या प्रकाराने शेतकरी त्रस्त झाले आहेत. 

ठळक मुद्देआॅनलाइन सेवा नाही, असे उत्तर बँकेतून अधिकारी देतात.व्यथा शेतकºयांनी मांडली

नांदगाव : कांदा विक्री करून घेतलेला धनादेश दीड ते दोन महिने वटला जात नाही व सदर धनादेश बाउन्सदेखील होत नाही. कित्येक दिवस सदर धनादेश बॅँकेत पडून असतात, अशी कैफियत (शेतकऱ्यांकडून) बाजार समितीकडे केली जात आहे. या सततच्या प्रकाराने शेतकरी त्रस्त झाले आहेत. शेतकºयांनी शेतमाल विक्रीचा धनादेश बँकेत जमा केल्यानंतर व्यापाºयांच्या खात्यात पैसे नसताना, चेक बाउन्स न करता, वीस ते पंचवीस दिवस तो चेक होल्ड करून शेतकºयांना वेठीस धरले जात आहे. या प्रकाराला आळा घालण्यात यावा. या मागणीसाठी नांदगाव बाजार समितीचे सचिव अमोल खैरनार यांची भेट स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नीलेश चव्हाण, ज्ञानेश्वर निकम, जगदीश निकम यांनी घेतली व यावर उपाय करण्याची मागणी केली. दरम्यान, आप्पा भिलोरे यांचा ५० हजार रुपयांचा चेक नांदगाव स्टेट बँकेत पडून होता. एक महिन्यानंतर पैसे खात्यावर जमा झाले. आमच्याकडे आॅनलाइन सेवा नाही, असे उत्तर बँकेतून अधिकारी देतात. सध्या शेतकºयांची बँकेत ससेहोलपट सुरू आहे, तर खासगी बँकेत त्याच दिवशी पैसे मिळतात पण त्या बॅँकेचे चेक व्यापारी देत नाहीत, अशीही व्यथा शेतकºयांनी मांडली आहे.