शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: अमृतसरमध्ये वीज पुरवठा पूर्ववत; अद्यापही रेड अलर्ट कायम
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

स्पर्धेत दुष्काळाचे प्रतिबिंब

By admin | Updated: September 21, 2015 23:16 IST

येवला : गौरी सजावटीत कर्जबाजारी शेतकरी अग्रभागी

येवला : महालक्ष्मी सणानिमित्त धडपड मंचतर्फे घेण्यात आलेल्या महालक्ष्मी सजावट स्पर्धेत दुष्काळामुळे कर्जबाजरी झालेल्या शेतकऱ्यांचे देखावे सादर करण्यात आले. व्यंगचित्रकार प्रभाकर झळके यांच्या पुढाकारातून गेल्या २१ वर्षांपासून धडपड मंचच्या माध्यमातून ही स्पर्धा नियमित होते. यंदाही महिलांचा सहभाग व उत्साह उल्लेखनीय होता. यंदा पारंपरिक पद्धतीची सजावट तर होतीच; शिवाय त्याला जोडून कुंभमेळा, पाणी हेच जीवन, पंढरीची वारी, शहर हे येवला, कोकिळा व्रत, कर्जबाजारी शेतकरी, समुद्रमंथन, तिरुपती बालाजी, जय मल्हार, माउलीचे रिंगण, पारंपरिक शेती, भिंत चालवलेली जनाबाई, मंगळागौर, आई-वडिलांना विसरू नका, स्वामी समर्थ वारुळातून प्रकटताना असे प्रबोधन व धार्मिक देखावे महिलांनी मोठ्या मेहनतीने सादर केले. विशेष म्हणजे, यात बरेच देखावे हे चलत होते. स्पर्धकांपैकी प्रथम 13 क्र मांकांना स्मृतिचिन्ह व उपयुक्त अशी भेटवस्तू देण्यात आली. परीक्षक म्हणून राजश्री पहिलवान, प्रीतिबाला पटेल, माया टोणपे यांनी काम पाहिले.यशस्वी स्पर्धकांची नावे पुढीलप्रमाणे- १) उषा पैजणे, २) सौ. नीता डालकरी, ३) रेखा लाड, ४) सई काथवटे, ५) रेखा कोष्टी, ६) कल्पना भागवत, ७) ज्योती बाबर, ८) पल्लवी ढोपरे, ९) अनिता रोडे, १०) मंदा दोडे, ११) वासंती जोशी, १२) वंदना कांबळे, १३) छाया शिंत्रे.स्पर्धा यशस्वी करण्यासाठी डॉ. खांगटे, नारायणमामा शिंदे, प्रभाकर आहिरे, मुकेश लचके, दत्ता कोटमे, मयूर पारवे, गोपाळ गुरगुडे, प्रा. दत्तात्रय नागडेकर, रमाकांत खंदारे यांनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)