शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

शहरात प्लॅस्टिक पिशव्यांचा सर्रास वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 00:20 IST

पर्यावरणाचा हास होत असल्याच्या कारणावरून राज्य सरकारने गुढीपाडव्यापासून प्लॅस्टिकबंदी आणली. मात्र, शहरात अजूनही सर्रास प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर होत असून, प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे प्लॅस्टिकबंदीनंतरही शहरातील विविध भागात प्लॅस्टिकचा कचरा अस्ताव्यस्त पसरलेला दिसून येत आहे.

नाशिक : पर्यावरणाचा ºहास होत असल्याच्या कारणावरून राज्य सरकारने गुढीपाडव्यापासून प्लॅस्टिकबंदी आणली. मात्र, शहरात अजूनही सर्रास प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर होत असून, प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे प्लॅस्टिकबंदीनंतरही शहरातील विविध भागात प्लॅस्टिकचा कचरा अस्ताव्यस्त पसरलेला दिसून येत आहे. महाराष्ट्र शासनाने २३ मार्चला जारी केलेल्या प्लॅस्टिकबंदीच्या आदेशामुळे राज्याच्या व्यापार उद्योग क्षेत्रातील वेगवेगळ्या घटकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याने यातून मार्ग काढण्यासाठी राज्यातील धान्य व किराणा खाद्यतेल विक्रे ते, बेकरी व्यवसाय, रेडिमेड निर्माते प्लॅस्टिक उद्योग निर्माते अशा विविध संघटनांनी पर्यावरण मंत्र्यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत प्लॅस्टिकच्या वापरासाठी पर्याय उपलब्ध होणे आवश्यक असून पर्यायी व्यवस्था होईपर्यंत सदर निर्णयाला स्थगिती देण्यासह या निर्णयातील अडचणींविषयी योग्य निर्णय घेण्यासाठी त्या क्षेत्राचे प्रतिनिधी, तज्ज्ञ व खात्याचे अधिकारी यांची संयुक्त समिती नेमण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु सरकारने परिपत्रकामध्ये प्लॅस्टिक बॅगचा साठा निरगत करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत असल्याचे स्पष्ट करीत प्लॅस्टिक पिशव्या वापरावर बंदी कायम ठेवून दंडात्मक कारवाईचे आदेश देण्यात आले असताना प्रशासनाकडून मात्र प्लॅस्टिक वापरणाऱ्यांक डे काणाडोळा होत असल्याचे दिसून येत आहे.कचयाची समस्या कायमबाजारपेठेतील विविध उत्पादनांच्या वेष्टणासह औद्योगिक व कृषीमालाच्या वाहतुकीसाठीही प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर होत असून, या पिशव्यांपासून निर्माण होणाºया कचºयाचे व्यवस्थापन होत नसल्याने प्लॅस्टिकबंदीनंतर शहरातील विविध रस्त्यांवर प्लॅस्टिक पिशव्यांच्या कचºयाची समस्या कायम असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी