शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

शहरात प्लॅस्टिक पिशव्यांचा सर्रास वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 00:20 IST

पर्यावरणाचा हास होत असल्याच्या कारणावरून राज्य सरकारने गुढीपाडव्यापासून प्लॅस्टिकबंदी आणली. मात्र, शहरात अजूनही सर्रास प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर होत असून, प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे प्लॅस्टिकबंदीनंतरही शहरातील विविध भागात प्लॅस्टिकचा कचरा अस्ताव्यस्त पसरलेला दिसून येत आहे.

नाशिक : पर्यावरणाचा ºहास होत असल्याच्या कारणावरून राज्य सरकारने गुढीपाडव्यापासून प्लॅस्टिकबंदी आणली. मात्र, शहरात अजूनही सर्रास प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर होत असून, प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे प्लॅस्टिकबंदीनंतरही शहरातील विविध भागात प्लॅस्टिकचा कचरा अस्ताव्यस्त पसरलेला दिसून येत आहे. महाराष्ट्र शासनाने २३ मार्चला जारी केलेल्या प्लॅस्टिकबंदीच्या आदेशामुळे राज्याच्या व्यापार उद्योग क्षेत्रातील वेगवेगळ्या घटकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याने यातून मार्ग काढण्यासाठी राज्यातील धान्य व किराणा खाद्यतेल विक्रे ते, बेकरी व्यवसाय, रेडिमेड निर्माते प्लॅस्टिक उद्योग निर्माते अशा विविध संघटनांनी पर्यावरण मंत्र्यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत प्लॅस्टिकच्या वापरासाठी पर्याय उपलब्ध होणे आवश्यक असून पर्यायी व्यवस्था होईपर्यंत सदर निर्णयाला स्थगिती देण्यासह या निर्णयातील अडचणींविषयी योग्य निर्णय घेण्यासाठी त्या क्षेत्राचे प्रतिनिधी, तज्ज्ञ व खात्याचे अधिकारी यांची संयुक्त समिती नेमण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु सरकारने परिपत्रकामध्ये प्लॅस्टिक बॅगचा साठा निरगत करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत असल्याचे स्पष्ट करीत प्लॅस्टिक पिशव्या वापरावर बंदी कायम ठेवून दंडात्मक कारवाईचे आदेश देण्यात आले असताना प्रशासनाकडून मात्र प्लॅस्टिक वापरणाऱ्यांक डे काणाडोळा होत असल्याचे दिसून येत आहे.कचयाची समस्या कायमबाजारपेठेतील विविध उत्पादनांच्या वेष्टणासह औद्योगिक व कृषीमालाच्या वाहतुकीसाठीही प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर होत असून, या पिशव्यांपासून निर्माण होणाºया कचºयाचे व्यवस्थापन होत नसल्याने प्लॅस्टिकबंदीनंतर शहरातील विविध रस्त्यांवर प्लॅस्टिक पिशव्यांच्या कचºयाची समस्या कायम असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी