शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

विवाहपूर्व समुपदेशनाची महाविद्यालयीन तरूणाईला गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 17:37 IST

मालेगाव : अगदी किरकोळ कारण व विशेषत: इगो प्रॉब्लेममुळे वैवाहिक तसेच कौटुंबिक कलहाचे वाद थेट न्यायालयात पोहोचत आहेत.

मालेगाव : अगदी किरकोळ कारण व विशेषत: इगो प्रॉब्लेममुळे वैवाहिक तसेच कौटुंबिक कलहाचे वाद थेट न्यायालयात पोहोचत आहेत. महिला कौटुंबिक कलह प्रकरणांचा आलेख तर दिवसागणिक वाढतो आहे. मालेगावच्या महिला समुपदेशन केंद्रात गेल्या सहा वर्षात ४३०० प्रकरणे दाखल झाली आहेत. वादा नंतरच्या समुपदेशनाथ तडजोड होवून २७०० दाम्पत्यांच्या रेशीमगाठी जुळवून आणण्यात येथील केंद्राला यश आले आहे. असे असले तरी भविष्यात वैवाहिक कलहाचे प्रसंग उद्भवू नये यासाठी महाविद्यालयीन तरूणाईला विवाहपूर्व समुपदेशनाची गरज निर्माण झाली आहे.गेल्या काही वर्षांपासून कुटुंब कलहाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. छोट्या-छोट्या गोष्टींचे रूपांतर भांडणात होत आहे. सोशल मिडियाच्या अति वापरामुळे देखील पती-पत्नी वाद होण्याचे प्रकार वाढले आहेत. एकत्रित कुटुंब व्यवस्था मोडकळीस आल्यामुळे कलहाचे प्रकार दिवसागणिक वाढत आहेत. महिलांच्या बाजूने सक्षम कायदे असले तरी छळाचे व तक्रारींचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. शासन पातळीवरुन समुपदेशनासारख्या उपाययोजना केल्या जात आहे. तरी देखील इगो प्रॉब्लेममुळे छोट्या-छोट्या गोष्टींचा वाद थेट न्यायालय व पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचत आहेत. या प्रकारांना आळा घालण्यासाठी शाळा, महाविद्यालयांमध्ये विवाहपूर्व समुपदेशन केंद्राची गरज निर्माण झाल्याचे जाणकारांचे मत आहे.

टॅग्स :Schoolशाळा