शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
4
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
5
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
6
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
7
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
8
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
9
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
10
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
11
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
12
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
13
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
14
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
15
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
16
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
17
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
18
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
19
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर

थंडीमुळे पिके तरारली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 14:46 IST

नायगाव - गेल्या आठवड्यापासून थंडीचे पुन्हा आगमन झाल्याने रब्बीचे सर्वच पिके तरारली आहे.गहू व हरभरा पिकाचे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे.

नायगाव - गेल्या आठवड्यापासून थंडीचे पुन्हा आगमन झाल्याने रब्बीचे सर्वच पिके तरारली आहे.गहू व हरभरा पिकाचे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. वातावरणात बदल होऊन थंडीचे पुन्हा आगमन झाले आहे.सततचे ढगाळ हवामान व दुपारी उन्हाच्या चटक्यांनी शेतातील पिके पिवळे पडुन खराब होऊ लागले होते.या खराब हवामानामुळे शेतकऱ्यांना गव्हु,हरभरा ,कांदा,टमाटे,कोबी व फ्लावर आदी पिकांवर मोठ्या प्रमाणावर किड,मावा,तुडतुडे,चिकटा आदी विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढत होता.त्यामुळे शेतकर्यांना दररोज महागड्या औषधांच्या फवारण्या कराव्या लागत होत्या.दररोज वातावरणात कधी ढगाळ तर कधी तीव्र उन्हाचे चटके अशा प्रकारच्या वातावरणामुळे शेतकरी हैराण झाला होता.अचानक गायब झालेल्या थंडीमुळे रब्बीच्या सर्वच पिकांचे पिवळे पडुन नुकसान होण्यास सुरवात झाली होती.दरम्यान गेल्या आठवड्या पासून वातावरणात कमालीचा गारवा वाढल्याने पिकांची विविध रोगांपासून मुक्तता होण्यास मदत झाली आहे.दररोज सकाळ-संध्याकाळी पडणा-या थंडीमुळे दिवसभर वातावरणात गारवा जाणवत आहे.त्यामुळे रब्बीचे सर्वच पिके सध्या तरारली आहे.सध्याचे वातावरण शेती पिकांना पोषक असल्यामुळे शेती-शिवारातील अन्य पिकांबरोबर गव्हु व हरभ-यांचे पिके तरारली आहे.सध्या असलेले वातावरण आणखी पंधरा दिवस टिकून राहिले तर गव्हा बरोबर हरभ-याचे उत्पादन वाढण्याची शेतकऱ्यांना आशा आहे.----------------------यंदाच्या वर्षी वरूणराजाने चांगली क्रु पाद्रूष्टी केल्याने आजही गावातल्या सर्वच नद्यांना पाणी झुळ-झुळत आहे.परिणामी विहिरींची पाणी पातळी वाढलेली आहे.त्यामुळे येरवी जानेवारीनंतर भकास दिसणारा नायगाव खोरा यंदा फेब्रुवारी मिहण्यातही हिरवागार दिसत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक