शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

सहकारी संस्था निवडणुका पुन्हा लांबणीवर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 18:09 IST

भाऊसाहेबनगर : कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर सहकारी संस्थेच्या संचालक मंडळ निवडणुका चौथ्यांदा लांबणीवर पडल्या असून आता ३१ मार्चपर्यंत निवडणुका लांबणीवर टाकल्या असल्याचा आदेश शासनाने काढला आहे.

ठळक मुद्देजानेवारीपासूनच कार्यक्रम स्थगित केला.

भाऊसाहेबनगर : कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर सहकारी संस्थेच्या संचालक मंडळ निवडणुका चौथ्यांदा लांबणीवर पडल्या असून आता ३१ मार्चपर्यंत निवडणुका लांबणीवर टाकल्या असल्याचा आदेश शासनाने काढला आहे.३१ मार्च २०२० ला कोविडमुळे निवडणुकीसाठी स्थगिती प्रथम दिली गेली. त्यानंतर १७ जून २०२०, १६ व २८ सप्टेंबर २०२० ला आदेशान्वये निवडणुका लांबविल्या गेल्या.बिहार निवडणूक आणि ग्रामपंचायत निवडणुका झाल्याने सहकारी संस्थेच्या निवडणुका होतील, अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र, सहकारमंत्री यांनी ३१ मार्चपर्यंत निवडणुका होणार नाहीत, असे जाहीर केले होते. मात्र, प्राधिकरण जे या संस्थेचा निवडणूक कार्यक्रम राबविते त्यांनी निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचा आदेश काढला होता.यानुसार जानेवारीपासूनच ज्या स्थितीला कार्यक्रम स्थगित केला. त्यानुसार प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू होऊ लागणार होत्या. मात्र, आता चौथ्यांदा निवडणूक प्रक्रिया स्थगित झाली असून ३१ मार्चपर्यंत विद्यमान कार्यकारी मंडळींना काम बघावे लागणार आहे.

टॅग्स :Electionनिवडणूकgram panchayatग्राम पंचायत