शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

मेशीसह परिसरात ढगाळ वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 01:07 IST

मेशी : सध्या मेशीसह परिसरात असलेल्या ढगाळ वातावरणामुळे विविध पिकांवर विविध प्रकारच्या रोगांचे आक्रमण झाले आहे. अधूनमधून वादळी वारे वाहत आहे, तसेच पावसाचा शिडकावा होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

ठळक मुद्दे पिकांवर रोग : शेतकरी हवालदिलशासनाने हमीभाव द्यावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत

मेशी : सध्या मेशीसह परिसरात असलेल्या ढगाळ वातावरणामुळे विविध पिकांवर विविध प्रकारच्या रोगांचे आक्रमण झाले आहे. अधूनमधून वादळी वारे वाहत आहे, तसेच पावसाचा शिडकावा होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.या सर्व बाबींचा परिणाम विहिरींची पाणी पातळी कमी होण्यावर झाला आहे. यामुळे काढून ठेवलेला हरभरा तसेच कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. याचबरोबर या भागातील नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाºया कांद्याचा बाजारभाव दिवसेंदिवस कमी होत आहे. अगदी उत्पादन खर्चदेखील निघत नाही. सुमारे ४०० ते ५०० रुपये एवढ्या तुटपुंज्या बाजारभावात शेतकºयांना कांदा विकावा लागत आहे.मागील महिन्यात बाजारभाव बरे होते म्हणून शेतकरी सुखावला होता; परंतु सध्या मात्र खर्चदेखील निघत नाही.या भागातील प्रमुख पीक कांदा आहे. नव्हे, या भागातील जमीन या पिकासाठी पोषक आहे. त्यामुळे कांद्याशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नाही. अशा वेळी सरकारने या पिकाला हमीभाव द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. सध्या लग्नसराई सुरू आहे. त्यामुळे शेतकºयांचे प्रश्न अधिक बिकट होत आहेत.उपवर मुलींचे लग्न कसे करावे, या विवंचनेत सर्व शेतकरी दिवस कंठत आहेत. ढगाळ वातावरण, कांद्याच्या बाजारभावात घसरण यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. यासाठी शासनाने हमीभाव द्यावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.