शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

वातावरण बदलाचा उडीद, मूग पिकांवर प्रभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 01:28 IST

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील शेतक-यांनी खरीप हंगामासाठी आपले नियोजन बदलून चालू वर्षी उडीद व मूग या डाळ वर्णीय नगदी पिकांना पंसती दिली होती. सुरु वातीस पीक अतिशय जोरात बहरात आले. परंतु अचानक हवामानात बदल परिणाम झाल्यामुळे उडीद ,मूगाच्या पिकांवर रोगाचे आक्रमन होत असल्याने उत्पन्नात मोठया प्रमाणावर घट होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देशेतकरी चिंतित : उत्पन्नात घट होण्याची शक्यता

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील शेतक-यांनी खरीप हंगामासाठी आपले नियोजन बदलून चालू वर्षी उडीद व मूग या डाळ वर्णीय नगदी पिकांना पंसती दिली होती. सुरु वातीस पीक अतिशय जोरात बहरात आले. परंतु अचानक हवामानात बदल परिणाम झाल्यामुळे उडीद ,मूगाच्या पिकांवर रोगाचे आक्रमन होत असल्याने उत्पन्नात मोठया प्रमाणावर घट होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.सुरु वातीस तालुक्यात ऊन व पाऊस यामुळे उडीद व मूग पिकाला पोषक वातावरण तयार झाले होते. भीज स्वरूपाचा पाऊस पडत असल्यामुळे या पिकांवर विविध प्रकारचे रोग, तुडतुडे, अळी, कीड नसल्यामुळे उडीद ,मूगाचे पिक चांगले येईल म्हणून शेतकरी वर्ग खुशीत होता. मात्र, थोड्याच दिवसात या पिकाला दृष्ट लागावी तसा प्रकार होऊन उडीद व मूगाचे झाड पिवळे पडू लागल्यामुळे अनेक शेतक-यानी फवारणी सुद्धा केली. पंरतु त्याचा फारसा फरक पडला नाही. या पिकांचे झाड पुन्हा हिरवे झाले नाही, त्याचा परिणाम या झाडाना शेंगा अतिशय कमी प्रमाणात आल्या. तर काही झांडाना शेंगा आल्याच नाहीत.दिंडोरी तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये उडीद व मूगाचे पिक बर्यापैकी घेतले जाते. बाकी ठिकाणी शेतकरी फक्त घरासाठी या पिकांची पेरणी करतात काही शेतकरी भुईमूगाच्या शेतामध्येच उडीद व मूग या पिकाची पेरणी करतात. मात्र चालू वर्षी सर्व ठिकाणी हे पिक पिवळे पडल्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे. अनेक शेतक-यांना या वेळीस कुटुंबासाठी बाजारातून उडीद ,मूगाची खरेदी करावी लागते की काय आशी परिस्थिती निर्माण झाली आहे.चौकट1) हवामानातील बदलाने शेतकर्यांच्या आशा मावळल्या आहेत.2) भांडवल खर्च करूनहीजास्त उत्पन्न मिळण्याची शक्यता नाही.3) खरीप हंगामातील पिकांनी केली निराशा.4) नुकसान भरपाई देण्याची शेतकर्यांकडून मागणी.कोटदिंडोरी तालुक्यात उडीद व मूगाच्या पिकांने शेतक-यांची मोठ्या प्रमाणात निराशा केली असून हे पिक बहरात पिवळे पडण्यांचा प्रकार पाहण्यास मिळत आहे. त्यामुळे यंदा शेतकरी वर्गाची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे.- अजित कड, शेतकरी, दहेगाव(फोटो :14लखमापूर1,2,3)

 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती