शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

शहराचे तापमान  ३५ अंशांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 00:41 IST

मागील चार दिवसांपासून शहराचे तापमान पुन्हा तिशीपार सरकत असून, शनिवारी (दि.२२) कमाल तापमान ३५.३ अंशांवर पोहोचल्याची नोंद हवामान केंद्राकडून करण्यात आली. गुरुवारपासून शहराच्या वातावरणात उष्मा वाढत असून कमाल, किमान तापमानात वाढ होऊ लागल्याने नाशिककर पुन्हा घामाघूम होताना दिसत आहे.

नाशिक : मागील चार दिवसांपासून शहराचे तापमान पुन्हा तिशीपार सरकत असून, शनिवारी (दि.२२) कमाल तापमान ३५.३ अंशांवर पोहोचल्याची नोंद हवामान केंद्राकडून करण्यात आली. गुरुवारपासून शहराच्या वातावरणात उष्मा वाढत असून कमाल, किमान तापमानात वाढ होऊ लागल्याने नाशिककर पुन्हा घामाघूम होताना दिसत आहे.जून महिना सरत आला असून, अखेरच्या आठवड्याला प्रारंभ झाला आहे. मात्र अद्याप पावसाला समाधानकारक अशी सुरुवात होऊ शकलेली नाही. परिणामी शहराच्या वातावरणात पुन्हा उष्णता वाढताना अनुभवयास येत आहे. पारा ३५ अंशांच्या पुढे सरकत असल्याने वातावरणात दमटपणा जाणवू लागला असून, नाशिककरांना उकाड्याचा त्रास जूनच्या अखेरीसही सहन करावा लागत आहे. यंदा मान्सूनचे राज्यात उशिराने आगमन झाले. ‘वायू’ वादळामुळे वातावरणात कमालीचा बदल झाला आणि अचानकपणे मान्सूनचा प्रवास लांबणीवर पडला.गुरुवारी (दि.२०) मान्सूनने कोकणातून राज्यात प्रवेश केला. यावर्षी पावसाने राज्यात उशिराने वर्दी दिली आहे. शहरासह जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षा शिगेला पोहोचली असून, पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांपासून सर्वच हवालदिल झाले आहेत.जूनअखेरीस पावसाला सुरुवात होणे अपेक्षित होते, मात्र अद्याप तशी स्थिती निर्माण होऊ न शकल्यामुळे वातावरणात उष्मा टिकून आहे. जूनच्या पंधरवड्यापासून कमाल तापमानाने तिशी ओलांडली आहे. तसेच किमान तापमानदेखील विशीच्या पुढे सरकले आहे. ३१ अंशांवरून कमाल तापमान थेट ३५ अंशांच्या पुढे गेले आहे.

टॅग्स :Temperatureतापमानenvironmentवातावरण