शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबूतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
7
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
8
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
9
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
10
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
11
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
12
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
13
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
14
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
15
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
16
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
17
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
18
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
19
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
20
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."

शहराचा पारा ३९ अंशांवर

By admin | Updated: May 7, 2017 01:18 IST

नाशिक : गेल्या मार्च महिन्यापासून नाशिककरांना सलग तपमानाची चाळिशी अनुभवयास येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : यावर्षीचा उन्हाळा नाशिककरांना चांगलाच तापदायक ठरत आहे. गेल्या मार्च महिन्यापासून नाशिककरांना सलग तपमानाची चाळिशी अनुभवयास येत आहे. गेल्या शुक्रवारीही पारा ४१ अंशांवर पोहचला होता; मात्र शनिवारी (दि.६) नाशिककरांना अल्पसा दिलासा मिळाला. पेठरोडवरील हवामान निरीक्षण केंद्रात ३९ अंश इतक्या कमाल तपमानाची नोंद करण्यात आली.शहराच्या कमाल तपमानात आठवडाभरापासून सातत्याने वाढ होत होती. तपमानाचा पारा ३८अंशांच्या जवळपास फिरत होता. १ मे रोजी ३८.६ अंश इतके तपमान नोंदविले गेले होते. तेव्हापासून सातत्याने तपमानाचा पारा चढता राहिला आहे. यामुळे नाशिककरांना उष्म्याचा त्रास सहन करावा लागत असून, उन्हाळी सुटीचा कालावधी असल्याने लहान मुलांच्या आरोग्यावर उष्म्याचा परिणाम होत आहे. पालकांनी मुलांच्या आरोग्याबाबत अधिक दक्षता बाळगणे गरजेचे असल्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.दीड दशकानंतर यावर्षी शहराच्या तपमानाचा पारा मार्च महिन्यामध्येच चाळिशीपार गेला होता. त्यामुळे नागरिक ांनी धास्ती घेतली होती. एप्रिल व मे महिन्यात पारा ४१ अंशांपर्यंत पोहचल्याने उन्हाच्या दाहकतेमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. कमाल तपमानाबरोबरच किमान तपमानही वाढत असल्याने रात्रीदेखील वातावरणात उष्मा जाणवत आहे. त्यामुळे नागरिकांना घरात बसणेही कठीण होत आहे. उष्म्यापासून दिलासा मिळविण्यासाठी वातानुकूलित यंत्रांचा वापरही वाढला आहे.