शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
2
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
3
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
4
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह
5
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
6
इराणने केलेल्या हल्ल्यात इस्राइलची प्रचंड वित्तहानी, तेल अवीवमधील विध्वंसाचे फोटो आले समोर
7
Corona Vaccine : लस घेतलेल्यांना कोरोनाला घाबरण्याची गरज नाही?, तज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं, दिला मोलाचा सल्ला
8
"शेतकरी कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे जमत नसेल तर खुर्च्या खाली करा’’, काँग्रेसचा सरकारला टोला
9
'इधर से जाने का नहीं', नंतर फरशी घातली डोक्यात', उल्हासनगर रेल्वे स्कायवॉकवर एकाला बेदम मारहाण
10
SBI नं ग्राहकांना दिला झटका, 'या' स्कीमचे व्याजादर केले कमी; ग्राहकांचं होणार नुकसान
11
Shalini Agnihotri : बस कंडक्टरची लेक झाली IPS; आईसोबत घडलेल्या घटनेने बदललं आयुष्य, घेतला मोठा निर्णय
12
'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले
13
लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला अन्...; कसा झालेला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू? ५ वर्षांनीही मृत्यूचं गूढ कायम
14
₹३१,००० कोटींच्या कंपनीचे मालक संजय कपूर यांचं 'हे' स्वप्न राहिलं अपूर्ण, कोणता होता त्यांचा व्यवसाय?
15
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
16
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
17
Ahmedabad Plane Crash : "तू हो पुढे, मी हात धुवून येतो"; मित्र मेसमधून बाहेर पडला, पण आर्यन आतच राहिला, गमावला जीव
18
"विमान पाहून महिला बेशुद्ध पडल्या, पायलटचे आभार मानते"; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयानक अनुभव
19
७८ हजार कोटींची नेटवर्थ, कोणालाही नाव माहीत नाही.., कोण आहेत २,५०,००० कोटींची कंपनी शीनचे मालक 
20
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video

जुन्या वीज वाहीनीमुळे टाकेद परिसरात नागरीक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 20:05 IST

सर्वतीर्थ टाकेद : परदेशवाडी सब स्टेशनसाठी घोटी येथून येणाऱ्या तीस ते चाळीस वर्षा पुर्वीच्या वीज वाहक तारांमध्ये वारंवार दोष निर्माण होत असल्याने ईगतपुरी तालुक्याचा पुर्व भाग सतत अंधारात राहात आहे. या साठी सर्व लाईन बदलून ही लाईन रस्त्यांच्या कडेने टाकण्याची मागणी परिसरातून होत आहे.

ठळक मुद्देसर्व लाईन बदलून ही लाईन रस्त्यांच्या कडेने टाकण्याची मागणी परिसरातून होत आहे.

सर्वतीर्थ टाकेद : परदेशवाडी सब स्टेशनसाठी घोटी येथून येणाऱ्या तीस ते चाळीस वर्षा पुर्वीच्या वीज वाहक तारांमध्ये वारंवार दोष निर्माण होत असल्याने ईगतपुरी तालुक्याचा पुर्व भाग सतत अंधारात राहात आहे. या साठी सर्व लाईन बदलून ही लाईन रस्त्यांच्या कडेने टाकण्याची मागणी परिसरातून होत आहे.तीस ते चाळीस वर्षा पुर्वी भंडारदरा येथे तयार केलेली जल विद्युत बोरटेंभा (ईगतपुरी) येथील सब स्टेशनमध्ये वाहून आणण्यासाठी तेहतीस के. व्ही. विद्युत वाहीनी टाकलेली आहे. या वेळी १९८८ ते १९९० च्या दरम्यान परदेशवाडी येथे तालुक्याच्या पुर्व भागासाठी तेहतीस के. व्ही. उपकेंद्र सुरू केले. या उप केंद्रासाठी याच वाहीनीवरून विद्युत पुरवठा करण्यात आला.सदरची वाहीनी वैतारणा वाहीनीसाठी फायद्याची व्हावी म्हणून खंबाळे परीसरातून ही वाहीनी घेण्यात आली. यामुळे कुठेही दोष निर्माण झाल्यास बागायती शेती, दारणा नदीचे विस्तीर्ण पात्र या मुळे रात्री अपरात्री वाहीनीतील दोष काढण्यासाठी खुप त्रास होत असतो. त्यामध्ये जुनाट लोखंडी पोल, जुनाट विजवाहक तारा, खराब झालेले स्टे, चिनमातीच्या चिमण्या ह्या वारंवार खराब होत आहेत. काही तुटत आहेत. यामुळे कायम परदेशवाडी उप केंद्राचा विद्युत पुरवठा खंडीत होत असतो.चार फीडर पैकी टाकेद फिडर वरील विद्युत वाहीनी ही सुमारे सत्तर कि. मी. लांबीची या परिसरात पसरलेली आहे. या फिडरचा लोड ही १९० पर्यंत जात असल्याने विद्युत पुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण जास्त तर असतेच पण या वाहीनीवर ७६ जनित्र आहेत. यामध्ये अधरवड, टाकेद खुर्द, टाकेद बुद्रुक, अडसरे बुद्रुक व खुर्द व त्यांच्या वाड्या अशा सुमारे वीस गाव व वाड्यांचा समावेश आहे.या सर्व बाबींचा विचार करून टाकेद ते परदेशवाडी ही स्वतंत्र विद्युत वाहीनी टाकण्याची सतत मागणी होत आहे. या मुळे विद्युत दाबाचे नियंत्रण ही होईल. या बाबतचा सात कि. मी. अंतराचा स्वतंत्र वाहीनीचा प्रस्ताव घोटी ग्रामीण विभागाने पाठविल्याचे समजते. याबाबत लोकप्रतिनिधींनी योग्य तो पाठपुरवठा करावा अशी ग्रामस्थ करीत आहेत.