शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

महापालिकेच्या नोटिसांनी नागरिकांमध्ये नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 00:21 IST

जयभवानीरोड त्र्यंबकदर्शन सोसायटीच्या जागेतील श्री भगवती माता मंदिर हे सोसायटीच्या जागेत आल्याने मनपाने अनधिकृत धार्मिक स्थळ म्हणून चिटकवलेली नोटीस बेकायदेशीर आहे. मनपा प्रशासनाने सदर धार्मिक स्थळ अतिक्रमण मोहिमेतून वगळण्यात यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

नाशिकरोड : जयभवानीरोड त्र्यंबकदर्शन सोसायटीच्या जागेतील श्री भगवती माता मंदिर हे सोसायटीच्या जागेत आल्याने मनपाने अनधिकृत धार्मिक स्थळ म्हणून चिटकवलेली नोटीस बेकायदेशीर आहे. मनपा प्रशासनाने सदर धार्मिक स्थळ अतिक्रमण मोहिमेतून वगळण्यात यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.  मनपा विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर यांना त्र्यंबकदर्शन सोसायटी परिसरातील रहिवासी व भाविकांनी दिलेल्या म्हटले आहे की, श्री भगवती माता मंदिर हे सोसायटीच्या स्व-मालकीच्या जागेमध्ये आहे.  निवेदनावर मोहन औटे, वसंत औटे, संतोष गाडे, चेतन पाटील, श्याम खोले, संजय गायकवाड, विजय  बोराडे, कविता गांगुर्डे, वैशाली  पांडे, महेंद्र अहिरे, विक्रम औटे, स्वप्नील औटे, राजेश चौधरी आदींच्या सह्या आहेत. रस्त्यापासून मंदिर दूर असून, त्या मंदिराचा रहदारीला कुठलाही अडथळा होत नाही. सदर मंदिर हे भाविकांचे जागृत देवस्थान असून, परिसरातील भाविकांनी लोकवर्गणीतून हे छोटेसे मंदिर उभारले आहे. त्या ठिकाणी नित्यनियमाने धार्मिक कार्यक्रम होत असतात. मौजे देवळाली गट क्रमांक ४६/४/१, प्लॉट नं. १ येथील श्री भगवती माता मंदिर हे सोसायटीच्याच खासगीमध्ये आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाने सोसायटीच्या खासगी जागेत असलेले श्री भगवती माता मंदिर अतिक्रमण मोहिमेतून वगळण्यात यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनात सोबत जागेच्या मालिकेबाबतचे कागदपत्र जोडण्यात आले आहे.