शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

शहरी पाहुण्यांना केली गावबंदी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 00:16 IST

कोरोना : शहरवासीयांपासून चार हात दूरपेठ : कोरोना विषाणूपासून स्वत:सह गावाचे रक्षण करण्यासाठी ग्रामीण भागात गाव स्तरावर विविध प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून शहरातून गावाकडे येणाऱ्या पाहुण्यांना गावबंदी केली जात आहे.

ठळक मुद्देग्रामीण भागात गाव स्तरावर विविध प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून शहरातून गावाकडे येणाऱ्या पाहुण्यांना गावबंदी केली जात आहे.

कोरोना : शहरवासीयांपासून चार हात दूरपेठ : कोरोना विषाणूपासून स्वत:सह गावाचे रक्षण करण्यासाठी ग्रामीण भागात गाव स्तरावर विविध प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून शहरातून गावाकडे येणाऱ्या पाहुण्यांना गावबंदी केली जात आहे.कोरोनामुळे शाळा- महाविद्यालयासह शासकीय व खासगी कार्यालयांना सुट्या घोषित करण्यात आल्याने बहुतांश लोकं कुटुंबासह गावाकडे फिरताना दिसून येत आहे. गावाकडच्या मेनूचा आस्वाद घेत नातेवाइकांकडे डेरा टाकणाºया शहरी पाहुण्यांपासून गावाची मंडळी मात्र चार हात लांबच असल्याचे दिसून येतात. आदिवासी भागात कुटुंबांची संख्या नेमकीच असल्याने कोणाकडे पाहुणा आला ते लगेच समजते. काही गावांनी तर बाहेरून येणाºया नागरिकांना गावबंदी केल्याने ग्रामीण जनतेनेही कोरोनाचा धसका घेतला आहे.आमच्या ग्रामपंचायती अंतर्गत धानपाडा, बोरपाडा, खामशेत, बिलकस आदी गावे येत असून, बिलकस येथे व्यावसायिक रिसॉर्ट आहे. शहरातून पर्यटकांची येथे कायम वर्दळ असते. मात्र कोरोना प्रकरणामुळे या परिसरात येणाºया पर्यटकांना पूर्णपणे बंदी करण्यात आली असून, खेडेगावातील जनता सुरक्षित असताना शहरी पाहुण्यांमुळे कोरोनाचा फैलाव होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.- रमेश दरोडे, सरपंच, धानपाडा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याgram panchayatग्राम पंचायत