शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी विजयश्री चुंबळे यांचे मुख्यमंत्री, कृषिमंत्र्यांना साकडे

By admin | Updated: November 18, 2014 00:43 IST

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी विजयश्री चुंबळे यांचे मुख्यमंत्री, कृषिमंत्र्यांना साकडे

  नाशिक : जिल्'ात अवकाळी पावसामुळे नाशिक, येवला, पेठ, इगतपुरी, कळवण, बागलाण, देवळा, सुरगाणा, निफाड, चांदवड, दिंडोरी, मालेगाव व नांदगाव तालुक्यात १३ ते १७ नोव्हेंबर दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे कांदा, द्राक्षांसह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, या नुकसानीची शेतकऱ्यांना भरपाई मिळावी, या मागणीचे निवेदन अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषिमंत्री एकनाथ खडसे यांना दिले आहे. या अवकाळी पावसामुळे खरीप पिकांसह कांदा, हरभरा, द्राक्षे, डाळिंब, मका,भात, टमाटा, स्ट्रॉबेरी, मिरची व भाजीपाला आदि हाताशी आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. या भीषण नैसर्गिक आपत्तकीमुळे जिल्'ातील शेतकरी हवालदिल झाला आहे. त्याचप्रमाणे द्राक्षबागा, डाळिंबबागा कोलमडून पडल्या असून, कांद्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तरी नुकसानग्रस्त भागातील शेतपिकांचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश देऊन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसानभरपाई मिळावी तसेच शेतकऱ्यांचे यावर्षीचे पीककर्ज माफ करण्यात यावे आदि मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.(प्रतिनिधी)