शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

व्यवस्थेवरचा हल्ला मोडीत काढू मुख्यमंत्री फडणवीस यांचा दावा

By admin | Updated: February 22, 2015 00:25 IST

व्यवस्थेवरचा हल्ला मोडीत काढू मुख्यमंत्री फडणवीस यांचा दावा

  नाशिक : कॉ. गोविंद पानसरे यांच्यावरील हल्ला हा कोणा व्यक्ती वा विचारांवर नसून, तो व्यवस्थेवरचा हल्ला व आव्हान आहे. हे आव्हान मोडीत काढण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा आढावा बैठकीसाठी मुख्यमंत्री आले असता, प्रसिद्धीमाध्यमांशी ते बोलत होते. कॉ. पानसरे यांचा मृत्यू ही दुखद घटना असून, गेली पाच दिवस त्यांची प्रकृती स्थिर असल्यामुळे सरकारने त्यांना अधिक उपचारार्थ मुंबईला हलविण्याचा निर्णय घेतला होता. तेथे त्यांच्यावर उपचारही करण्यात आले, पण त्यात यश आले नाही. काल रात्री आपल्याला निरोप मिळताच हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांचे अंत्यदर्शन घेतले. पानसरे यांच्यावर हा हल्ला झालेला नसून तो व्यवस्थेवर झालेला आहे व डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्त्या हादेखील व्यवस्थेवरीलच हल्ला होता. त्यामुळे खुनी पकडण्यासाठी राज्य सरकारला जे जे प्रयत्न करणे आवश्यक आहे ते करेल व पोलिसांनी ताकद दाखविली, तर ते सहज शक्य आहे, असेही ते म्हणाले. महाराष्ट्रात विचाराचे स्वातंत्र प्रत्येकाला आहे व ते अबाधित ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही शेवटी फडणवीस यांनी सांगितले.