शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले विमान झेपावणार! पहिल्या दिवशी किती फ्लाईट्स उडणार?
3
संतापजनक! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने तरुणीच्या आईला जिवंत जाळले; प्रकृती चिंताजनक
4
धुळे महापालिका निवडणुकीत महायुती अन् मविआत जागावाटपाचा तिढा; 'स्वबळा'ची तयारी जोरात
5
महापालिका निवडणूक २०२६ : 'एमआयएम'ची वाढती ताकद काँग्रेससाठी डोकेदुखी, संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही वाढ
6
क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
7
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
8
अमेरिकेत ३० भारतीयांना अटक, शिक्षाही होणार! पण नेमका गुन्हा तरी काय केला?
9
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
10
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
11
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
12
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
13
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
14
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
15
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
16
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
17
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
18
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
19
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
20
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

व्यवस्थेवरचा हल्ला मोडीत काढू मुख्यमंत्री फडणवीस यांचा दावा

By admin | Updated: February 22, 2015 00:25 IST

व्यवस्थेवरचा हल्ला मोडीत काढू मुख्यमंत्री फडणवीस यांचा दावा

  नाशिक : कॉ. गोविंद पानसरे यांच्यावरील हल्ला हा कोणा व्यक्ती वा विचारांवर नसून, तो व्यवस्थेवरचा हल्ला व आव्हान आहे. हे आव्हान मोडीत काढण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा आढावा बैठकीसाठी मुख्यमंत्री आले असता, प्रसिद्धीमाध्यमांशी ते बोलत होते. कॉ. पानसरे यांचा मृत्यू ही दुखद घटना असून, गेली पाच दिवस त्यांची प्रकृती स्थिर असल्यामुळे सरकारने त्यांना अधिक उपचारार्थ मुंबईला हलविण्याचा निर्णय घेतला होता. तेथे त्यांच्यावर उपचारही करण्यात आले, पण त्यात यश आले नाही. काल रात्री आपल्याला निरोप मिळताच हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांचे अंत्यदर्शन घेतले. पानसरे यांच्यावर हा हल्ला झालेला नसून तो व्यवस्थेवर झालेला आहे व डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्त्या हादेखील व्यवस्थेवरीलच हल्ला होता. त्यामुळे खुनी पकडण्यासाठी राज्य सरकारला जे जे प्रयत्न करणे आवश्यक आहे ते करेल व पोलिसांनी ताकद दाखविली, तर ते सहज शक्य आहे, असेही ते म्हणाले. महाराष्ट्रात विचाराचे स्वातंत्र प्रत्येकाला आहे व ते अबाधित ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही शेवटी फडणवीस यांनी सांगितले.