शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

मेळाच्या बंधाऱ्याबाबत जलसंधारण विभागाचा अनागोंदी कारभार

By admin | Updated: January 24, 2016 22:29 IST

मेळाच्या बंधाऱ्याबाबत जलसंधारण विभागाचा अनागोंदी कारभार

येवला : तालुक्यातील ममदापूर येथील मेळाच्या बंधाऱ्याच्या प्रशासकीय मान्यतेस शासनाच्या सचिव समितीच्या मान्यतेची आवश्यकता नसल्याचा साक्षात्कार दीड वर्षानंतर राज्याच्या जलसंधारण (लघु सिंचन) खात्यास झाला आहे. दीड वर्ष नुसते कागदी घोडे नाचवल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप निर्माण झाला आहे. ममदापूर येथील मेळाच्या बंधाऱ्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सहा कोटी ४६ लाख रु पयांची प्रशासकीय मान्यता दि. २० आॅगस्ट २०१४ रोजीच दिली होती. परंतु पाच कोटींपेक्षा जास्त खर्च असल्याने सचिव समितीच्या मान्यतेसाठी आॅक्टोबर-२०१४ मध्ये प्रस्ताव पाठविण्यात आलेला होता. शासनाने त्यात त्रुटी काढल्याने मुख्य अभियंता जलसंधारण (पुणे) यांनी नोव्हेंबर २०१५ मध्ये त्रुटींची पूर्तता करून शासनाला प्रस्ताव पाठवला होता; मात्र पाच कोटींपेक्षा अधिक खर्चाला मान्यतेचा आदेश पाटबंधारे योजनांना लागू नसल्याचे नियोजन विभागाने फाईलवर अभिप्राय दिला आहे. या योजनेसाठी भूसंपादन व निविदा प्रक्रि या करून काम सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, पण विनाकारण शासकीय दिरंगाई झाली आहे. आता निविदा, वनजमीन अदला बदल, केंद्रीय पर्यावरण विभागाची ना हरकत, प्रत्यक्ष काम सुरू होणे, प्रकल्प पूर्ण होणे, पाणी अडणे अशा अनेक टप्प्यांतून काम जाणार आहे. या बंधाऱ्याची प्रस्तावित साठवण क्षमता ३५.६७ दलघफूइतकी आहे. जवळपास २१५ हेक्टर क्षेत्र सिंचनाखालीयेऊ शकते.