शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

चांदगावला महिलांची पाण्यासाठी भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 21:57 IST

चांदगाव येथे विहिरींनी तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्यासाठी महिलाची भटंकती सुरू झाली आहे. चांदगाव येथे दरवर्षी उन्हाळ्याच्या प्रारंभपासून पाणीसाठ्यांमध्ये घट होऊन पाणीटंचाई जाणवू लागते. गावाला टँकरने पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव सादर होत असतो, मात्र गेल्या पंचवीस वर्षांपासून सुरू असलेली ही स्थिती आजही बदललेली नाही.

चांदगाव येथील कोरडीठाक पडलेली विहीर.येवला : तालुक्यातील चांदगाव येथे विहिरींनी तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्यासाठी महिलाची भटंकती सुरू झाली आहे.चांदगाव येथे दरवर्षी उन्हाळ्याच्या प्रारंभपासून पाणीसाठ्यांमध्ये घट होऊन पाणीटंचाई जाणवू लागते. गावाला टँकरने पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव सादर होत असतो, मात्र गेल्या पंचवीस वर्षांपासून सुरू असलेली ही स्थिती आजही बदललेली नाही. गावांमध्ये शाश्वत पाणी योजना राबवण्याची मागणी केली जाते;परंतु प्रशासन याकडे लक्ष देत नाही.भारत निर्माणसारख्या योजना अपूर्ण अवस्थेत आहेत. गावात दरवर्षी १४ वित्त आयोगातील निधी पाणीपुरवठ्यावर खर्च होतो. मात्र, पाणीटंचाईचा प्रश्न कायम राहातो. दरवर्षी मार्च-एप्रिलमध्ये पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. डोंगर पायथ्याशी गाव असल्याने जादा पाऊस होत असला तरी परिसरात कुठलेही मोठे धरण वा साठवण सुविधा नसल्याने पावसाचे पाणी वाहून जाते. परिणामी परिसरातील वाहणाऱ्या नद्या, नाले आठ महिने कोरडेठाक असतात.

टॅग्स :water shortageपाणीकपात