शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
2
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
3
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
4
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
5
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
6
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
7
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
8
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
9
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
10
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
11
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
12
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
13
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
14
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
15
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
16
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
17
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
18
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
19
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
20
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा

कलाल समाज एकजुटीला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 00:05 IST

देशात कलाल समाजाची लोकसंख्या सहा कोटींच्या आसपास आहे. मात्र हा समाज विखुरलेला असल्यामुळे त्यांची ताकद दिसून येत नाही. तेव्हा समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी कलाल समाजाचे एकत्रीकरण, एकजूट होणे काळाची गरज असल्याचा सूर कलाल समाज कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त करण्यात आला.

नाशिक : देशात कलाल समाजाची लोकसंख्या सहा कोटींच्या आसपास आहे. मात्र हा समाज विखुरलेला असल्यामुळे त्यांची ताकद दिसून येत नाही. तेव्हा समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी कलाल समाजाचे एकत्रीकरण, एकजूट होणे काळाची गरज असल्याचा सूर कलाल समाज कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त करण्यात आला.  कलाल समाज उन्नती मंडळाच्या वतीने अंजनेरी येथील ब्रह्मा व्हॅली येथे कलाल समाज कार्यकर्ता यांचे एकदिवसीय कार्यशाळा रविवारी आयोजित करण्यात आली, त्यावेळी कलाल समाजातील विविध मान्यवरांनी आपले मत व्यक्त केले. कार्यशाळेचे उद््घाटन ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक दगडूसा गोपाळसा कलाल यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे संयोजक राजेंद्र कलाल, निश्चलसा दगडूसा गिरणार, भारत सोनवणे, जगदीश कलाल, जयंत कलाल, जितेंद्र बागुल, सदाशिव सूर्यवंशी, गणेश सोनवणे, सदाशिवसा कलाल, छबुसा कलाल, शेखर सोनवणे, संजय कलाल, राहुल सोनवणे आदी उपस्थित होते.  दुपारच्या सत्रात कलाल समाजाचा सामाजिक अभ्यास या विषयावर जितेंद्र बागुल यांचे सादरीकरण झाले. नोकरी व कामधंद्यांच्या निमित्ताने इतरत्र विखुरलेल्या कलाल समाजाची सर्वेक्षणाच्या माध्यमातून सामाजिक स्थितीचा अभ्यास होणे गरजेच असल्याचे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन प्रदीप कलाल यांनी केले.रॅलीतील अनुभव कथन...राजेंद्र कलाल यांनी ‘कलाल समाजापुढील आव्हाने’ या विषयांवर मार्गदर्शन केले. कलाल समाजाच्या एकत्रीकरणाच्या उद्देशाने उत्तर महाराष्ट्रातील कलाल समाजाच्या वतीने सप्टेंबर २०१७ मध्ये काढण्यात आलेल्या नाशिक ते तळोदा (जि.नंदुरबार) या सायकल रॅलीतील अनुभव कथन या विषयावर दुपारचे सत्र घेण्यात आले. यावेळी श्रीमती रत्ना कलाल, चंद्रशेखर सोनवणे, सुरेश कलाल, संदीप कलाल, दिनेश बागुल, विजय कलाल यांनी आपले अनुभव कथन केले.

टॅग्स :Nashikनाशिक