शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

केंद्रीय समिती दुष्काळी पाहणी करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 00:14 IST

नाशिक : राज्यातील दुष्काळी स्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारने पाहणी करण्यासाठी १२ जणांचे पथक राज्यातील विविध भागांत पाठविले आहे. त्यानुसार नाशिक विभागाच्या पाहणीसाठी येणारे पथक गुरुवारी जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांना भेट देणार आहे. पथकाच्या दौºयामुळे जिल्हा प्रशासनाची धावपळ उडाली आहे.

ठळक मुद्दे उद्या शेतकऱ्यांशी संवाद : जिल्हा प्रशासनाची धावपळ

नाशिक : राज्यातील दुष्काळी स्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारने पाहणी करण्यासाठी १२ जणांचे पथक राज्यातील विविध भागांत पाठविले आहे. त्यानुसार नाशिक विभागाच्या पाहणीसाठी येणारे पथक गुरुवारी जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांना भेट देणार आहे. पथकाच्या दौºयामुळे जिल्हा प्रशासनाची धावपळ उडाली आहे.नाशिक जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये यंदा कमी पर्जन्यमान झाल्यामुळे खरीप हंगाम वाया गेला आहे. शासनाने दुष्काळ जाहीर करण्याबाबत ठरवून दिलेल्या निकषानुसार पीक परिस्थिती, पर्जन्यमान, पीक कापणी प्रयोग राबवून गेल्या महिन्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला. दुष्काळाला तोंड देण्यासाठी राज्य शासनाने उपाययोजना लागू केल्या असल्या तरी, प्रत्यक्ष शेतकºयाला अर्थिक मदत मिळू शकलेली नाही. त्यासाठी केंद्र सरकार पथक पाठविणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते.मालेगाव तालुक्यातील जळगाव निंबायती, मेहुणे आदी गावांना भेटी देऊन रात्री नाशिक मुक्कामी थांबून दुसºयादिवशी नगरकडे रवाना होणार आहे. या पथकाला दुष्काळी स्थिती अवगत व्हावी यासाठी जिल्हा प्रशासन विविध प्रकारची माहिती संकलित करीत असून, दौºयाचे आयोजनासाठी धावपळ केली जात आहे.५ ते ७ डिसेंबर असे तीन दिवस हे पथक प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी करतील तसेच शेतकºयांशीही संवाद साधणार आहे. नाशिक जिल्ह्यात गुरुवारी सकाळी धुळ्याहून हे पथक मालेगाव तालुक्यात प्रवेश करेल.