शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
3
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
4
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
5
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
6
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
7
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
8
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
9
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
11
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
12
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
13
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
14
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
15
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
16
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
17
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
18
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
19
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
20
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी

केंद्राचे आता आयात कांद्यावर निर्बंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2019 14:51 IST

लासलगाव : साठवणूक होऊ नये म्हणून केंद्र सरकारच्यावतीने आता आयात होणाऱ्या कांद्यावर निर्बंध घालण्यात आले आहे.

लासलगाव : साठवणूक होऊ नये म्हणून केंद्र सरकारच्यावतीने आता आयात होणाऱ्या कांद्यावर निर्बंध घालण्यात आले आहे. ही अधिसुचना केंद्र सरकारच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आली आहे. जीवनावश्यक वस्तू कायद्याअंतर्गत विशेषाधिकार वापरत आता आयात केलेल्या कांदा होलसेल अगर ठोक विक्र ेता आता जास्तीत जास्त २५ मेट्रिक टन तर किरकोळ कांदा व्यापारी केवळ ५ मेट्रिक टन कांदा साठवणुक करतील, तशी मर्यादा घालण्यात आली आहे. तसे राजपत्रही प्रसिद्ध झाले असुन खाद्य आणि अन्न वितरण मंत्रालयाच्या वतीने वरिष्ठ आर्थिक सल्लागार रोहीतकुमार परमार यांच्या स्वाक्षरीने हे राजपत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे.त्यामुळे आता ठोक अगर किरकोळ कांदा विक्र ेत्याने मर्यादेपेक्षा अधिक साठा ठेवला तर विशेष पथक तातडीने कारवाई करणार आहे.केंद्र सरकारने इजिप्त आणि तुर्की या दोन देशातून आता १७ हजार मेट्रिक टनाऐवजी कांद्याची वाढीव गरज लक्षात घेऊन २१ हजार मेट्रीक टन कांदा आयात करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक