शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

ठाणगावी पानिपतच्या स्मृतींना उजाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 01:10 IST

ठाणगाव येथे जनसेवा मित्रमंडळाकडून पानिपत युद्धाच्या घटनेच्या स्मृतिप्रीत्यर्थ शौर्य दिन साजरा करण्यात आला.

ठाणगाव : तालुक्यातील ठाणगाव येथे जनसेवा मित्रमंडळाकडून पानिपत युद्धाच्या घटनेच्या स्मृतिप्रीत्यर्थ शौर्य दिन साजरा करण्यात आला.माजी सरपंच नामदेव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमात जनसेवा मंडळाचे अध्यक्ष रामदास भोर यांनी १४ जानेवारी १७६१ रोजी झालेल्या पानिपतच्या रणसंग्रामात वीरमरण आलेल्या मराठा सैनिकांना श्रद्धांजली वाहिली. हे राष्ट्र आपले आहे, आणि आपल्या राष्ट्राच्या संरक्षणाची जबाबदारीसुद्धा आपलीच आहे या भावनेतून मराठे ही लढाई लढत होते. दुर्दैवाने इतर प्रांतांतील लोकांमध्ये ही भावना नसल्याने त्यांनी मराठी फौजेला मदत न केल्याने दिवसभर लढून अगदी अखेरच्या क्षणी ही लढाई मराठे हारले. परंतु ही लढाई हरूनही मराठे जिंकले होते, कारण अहमदशहा अब्दालीची हिंदुस्थानवर हल्ला करण्याची हिम्मत झाली नाही, असे प्रतिपादन जनसेवा मंडळाचे सागर भोर यांनी केले. यावेळी नामदेवराव शिंदे, डी. एम. आव्हाड, रामदास भोर, उपसरपंच शेखर कर्डिले, आदिनाथ शिंदे, पालवे उपस्थित होते.

टॅग्स :Religious Placesधार्मिक स्थळेcultureसांस्कृतिक