शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
6
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
7
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
8
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
9
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
10
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
11
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
12
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
13
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
14
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
15
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
16
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
17
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
18
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
19
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
20
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 

मांजरपाड्याचे पाणी कातरणी येथे पोहोचले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 01:40 IST

पाटोदा : अर्ध्या शतकापासून पाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या व येवला तालुक्याला वरदान ठरणाऱ्या मांजरपाड्याचे पाणी पुणेगाव-दरसवाडी पोहोच कालव्यास निर्मितीनंतर प्रथमच आवर्तन सोडण्यात आले. गुरुवारी (दि. २६) पहाटे ४ वाजता कातरणी शिवारात पाणी पोहोचताच स्वप्न प्रत्यक्षात साकार झाल्याने शेतकऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला, तर ग्रामस्थांनी जलपूजन केले.

ठळक मुद्देरसवाडी धरणातून येवला तालुक्यासाठी आवर्तन सोडण्यात आले

लोकमत न्यूज नेटवर्कपाटोदा : अर्ध्या शतकापासून पाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या व येवला तालुक्याला वरदान ठरणाऱ्या मांजरपाड्याचे पाणी पुणेगाव-दरसवाडी पोहोच कालव्यास निर्मितीनंतर प्रथमच आवर्तन सोडण्यात आले. गुरुवारी (दि. २६) पहाटे ४ वाजता कातरणी शिवारात पाणी पोहोचताच स्वप्न प्रत्यक्षात साकार झाल्याने शेतकऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला, तर ग्रामस्थांनी जलपूजन केले.१९ सप्टेंबर रोजी रोजी दरसवाडी धरणातून येवला तालुक्यासाठी आवर्तन सोडण्यात आले असून, हे पाणी आठ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर तीस किलोमीटरचे अंतर पार करीत चांदवड तालुक्यातील तळेगावरोही शिवारातून येवला तालुक्याच्या कातरणी शिवारात प्रवाहित झाले. चाळीस वर्षांपासून या पाट-पाण्यासाठी मोठा संघर्ष सुरू आहे. करंजवण संघर्ष समिती स्थापन करून कामासाठी पाठपुरावा केला. तसेच यासाठी सात दिवस तुरुंगवास भोगला. करंजवणचे पाणी देण्याचे बंद झाल्याने ओझरखेडचे पाणी देण्याचे आश्वासन मिळाले.