शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

मांजरपाड्याचे पाणी कातरणी येथे पोहोचले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 01:40 IST

पाटोदा : अर्ध्या शतकापासून पाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या व येवला तालुक्याला वरदान ठरणाऱ्या मांजरपाड्याचे पाणी पुणेगाव-दरसवाडी पोहोच कालव्यास निर्मितीनंतर प्रथमच आवर्तन सोडण्यात आले. गुरुवारी (दि. २६) पहाटे ४ वाजता कातरणी शिवारात पाणी पोहोचताच स्वप्न प्रत्यक्षात साकार झाल्याने शेतकऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला, तर ग्रामस्थांनी जलपूजन केले.

ठळक मुद्देरसवाडी धरणातून येवला तालुक्यासाठी आवर्तन सोडण्यात आले

लोकमत न्यूज नेटवर्कपाटोदा : अर्ध्या शतकापासून पाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या व येवला तालुक्याला वरदान ठरणाऱ्या मांजरपाड्याचे पाणी पुणेगाव-दरसवाडी पोहोच कालव्यास निर्मितीनंतर प्रथमच आवर्तन सोडण्यात आले. गुरुवारी (दि. २६) पहाटे ४ वाजता कातरणी शिवारात पाणी पोहोचताच स्वप्न प्रत्यक्षात साकार झाल्याने शेतकऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला, तर ग्रामस्थांनी जलपूजन केले.१९ सप्टेंबर रोजी रोजी दरसवाडी धरणातून येवला तालुक्यासाठी आवर्तन सोडण्यात आले असून, हे पाणी आठ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर तीस किलोमीटरचे अंतर पार करीत चांदवड तालुक्यातील तळेगावरोही शिवारातून येवला तालुक्याच्या कातरणी शिवारात प्रवाहित झाले. चाळीस वर्षांपासून या पाट-पाण्यासाठी मोठा संघर्ष सुरू आहे. करंजवण संघर्ष समिती स्थापन करून कामासाठी पाठपुरावा केला. तसेच यासाठी सात दिवस तुरुंगवास भोगला. करंजवणचे पाणी देण्याचे बंद झाल्याने ओझरखेडचे पाणी देण्याचे आश्वासन मिळाले.