शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्याविरुद्ध तिहेरी कट, डोनाल्ड ट्रम्प का संतापले?; ‘सिक्रेट सर्व्हिस’ला चौकशीचे आदेश
2
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
3
भारताच्या ड्रग्ज तस्करांवरील कारवाईमुळे दाऊद इब्राहिमला धक्का; आता दक्षिण आफ्रिका आणि मेक्सिकोमधील नवीन ठिकाणांचा घेतोय शोध
4
भरला संसार मोडून प्रियकरासोबत पळाली ३ मुलांची आई, जाताना पैसे अन् दागिनेही लुटून गेली; पतीची पोलिसांत धाव
5
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
6
VIRAL : पत्नीच्या चारित्र्यावर संशय आला, पती अचानक बेडरूममध्ये शिरला अन् बेड उघडताच समोर आलं भयाण वास्तव!
7
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
8
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
9
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
10
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
11
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
12
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
13
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
14
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
15
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
16
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
17
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
18
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
19
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
20
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

वादळी पावसाने कारले बाग जमीनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 00:23 IST

लासलगाव : दोन दिवासांपासून वादळी वार्यासह सुरू असलेल्या पावसाने जिल्ह्यातील विविध भागात धुमाकुळ घातला आहे. या वादळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

लासलगाव : दोन दिवासांपासून वादळी वार्यासह सुरू असलेल्या पावसाने जिल्ह्यातील विविध भागात धुमाकुळ घातला आहे. या वादळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकर्यांनी घाम गाळून चार पैसे मिळतील या हेतूने घेतलेली हातातोंडाशी आलेले कारल्याचे पीक वाया गेल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. शेतमालाच्या काढणीच्या हंगामातच वादळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी हवालिदल झाले आहेत. शेतीपिकांचे लाखो रु पयांचे नुकसान झाले असल्याने शेतकर्यांवर मोठे आर्थिक संकट आले आहे. या वादळी वार्याच्या पावसामुळे ब्राम्हणगाव विंचूर येथील शेतकरी भास्कर गवळी यांचे दोन एकर कारले बाग जमीनदोस्त झाल्याने सुमारे दोन ते तीन लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे शेतकर्यांपुढे मोठे आर्थिक संकट उभे आहे. त्यातून सावरण्यासाठी शासनाने पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकर्यांतून होत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक