शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

केरळला पर्यटनासाठी गेलेल्यांची काळजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 00:22 IST

नाशिक : केरळमध्ये निपाह या विषाणूच्या आजाराने थैमान घातले असून, यात अनेक लोक दगावले आहेत. यामुळे नाशिकहून केरळला पर्यटनासाठी गेलेल्या नातेवाइकांची त्यांच्या आप्तेष्टांना चिंता लागली आहे. अनेकांनी भ्रमणध्वनी करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली असून, काहींनी आपल्या नातेवाइकांना परतण्याचा सल्लाही दिला आहे. त्यामुळे अनेक पर्यटक यात्रा अर्धवटू सोडून आपापल्या खर्चाने परतत असल्याचे समजते.

ठळक मुद्देपर्यटक सुखरूप : धोका नसल्याचा दावा

नाशिक : केरळमध्ये निपाह या विषाणूच्या आजाराने थैमान घातले असून, यात अनेक लोक दगावले आहेत. यामुळे नाशिकहून केरळला पर्यटनासाठी गेलेल्या नातेवाइकांची त्यांच्या आप्तेष्टांना चिंता लागली आहे. अनेकांनी भ्रमणध्वनी करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली असून, काहींनी आपल्या नातेवाइकांना परतण्याचा सल्लाही दिला आहे. त्यामुळे अनेक पर्यटक यात्रा अर्धवटू सोडून आपापल्या खर्चाने परतत असल्याचे समजते.पर्यटनक्षेत्र असलेल्या केरळ राज्यात नाशिकहून असंख्य पर्यटक गेले आहेत. केरळमध्ये निपाह या विषाणूचे रुग्ण आढळून आल्यामुळे केरळमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांची त्यांच्या नाशिकमधील नातलगांना चिंता लागली आहे. अनेकांनी पर्यटनासाठी गेलेल्या आपल्या आप्तेष्टांना भ्रमणध्वनी करून तब्येतीची विचारपूस करून सुखरूप असल्याबाबतची खात्री करून घेतली, तर काहींनी लवकरात लवकर केरळमधून परतण्याचा सल्लाही दिला आहे. शहरातील काही ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या माध्यमातून अनेक नाशिककर केरळमध्ये सध्या पर्यटन करीत आहे.