शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
4
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
5
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
6
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
7
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
8
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
9
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
10
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
11
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
12
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
13
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
14
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
15
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
16
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
17
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
18
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
19
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
20
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल

आज उमेदवारी अर्जांची छाननीप्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 01:23 IST

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारांच्या अर्जांची छाननी शनिवारी (दि. ५) सकाळी ११ ते दुपारी ३ यावेळेत होणार आहे. उमेदवारांनी अर्ज दाखल केलेल्या ठिकाणीच सदर छाननी प्रक्रिया होणार असून, निवडणूक निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सदर प्रक्रिया पार पडणार आहे.

नाशिक : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारांच्या अर्जांची छाननी शनिवारी (दि. ५) सकाळी ११ ते दुपारी ३ यावेळेत होणार आहे. उमेदवारांनी अर्ज दाखल केलेल्या ठिकाणीच सदर छाननी प्रक्रिया होणार असून, निवडणूक निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सदर प्रक्रिया पार पडणार आहे. अर्ज छाननीनंतर सोमवारी (दि.७) रोजी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा दिवस आहे.निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर दि. २७ पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला होता. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत जिल्ह्णातील पंधरा विधानसभा मतदारसंघातून ३४५ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. सर्वाधिक अर्ज नांदगाव आणि नाशिक पश्चिम मतदारसंघातून झालेले आहेत. जिल्ह्णातील पक्षीय राजकारणात क्षणाक्षणात बदलणाऱ्या घडामोडींमुळे अर्ज दाखल करणाऱ्यांकडे जसे लक्ष लागून होते तसेच अर्ज छाननी प्रक्रियेकडेदेखील जिल्ह्णाचे लक्ष असणार आहे. कुणाचा अर्ज बाद होतो हादेखील औत्सुक्याचा विषय असणार आहे. छाननी प्रक्रियेनंतर निवडणूक रिंगणातील चुरस वाढण्यास सुरुवात होणार असून, माघारीनंतर चित्र स्पष्ट होईल. उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघातून ज्या ज्या ठिकाणाहून, अर्ज दाखल केले आहेत तेथेच सदरप्रक्रिया पार पडणार आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Governmentसरकार