शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

पाटोळेत ग्रामपंचायत व पोस्ट विभागाच्यावतीने शिबीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 18:03 IST

सिन्नर : तालुक्यातील पाटोळे येथे ग्रामपंचायत व पोस्ट विभागाच्यावतीने सुकन्या योजनेसह विविध प्रकारच्या योजनांचा लाभ ग्रामस्थांना मिळवून देण्यात आला. यावेळी पोस्ट विभागाचे प्रवर अधीक्षक आर. डी. तायडे, सहाय्यक अधीक्षक संदीप पाटील, वरीष्ठ व्यवस्थापक राजेंद्र आघाव सहाय्यक पोस्टमास्तर बाळासाहेब कराड, सरपंच मेघराज आव्हाड, माजी सरपंच सोपान खताळे आदी उपस्थित होते.

यावेळी मोफत आधार कार्ड नोंदणी तसेच दुरूस्ती शिबिर घेण्यात आले. त्यास ग्रामस्थांनी मोठा प्रतिसाद दिला तसेच पोस्ट विभागाच्यावतीने विविध योजनांची माहिती ग्रामस्थांना दिली. पोस्ट विभागातर्फे शासनाच्यावतीने ग्रामीण जनतेसाठी विविध योजना राबवणे चालू केले आहे यामुळे ग्रामीण जनतेला शासनाच्या सामाजिक सुरक्षा योजना, पंतप्रधान सुरक्षा विमा आदी योजना राबविल्या जात असल्याचे तायडे यांनी सांगितले. ग्रामीण टपाल जीवन विमा त्याचप्रमाणे दैनंदिन आर्थिक व्यवहार या पोस्ट विभागात सहज सुलभ करता येतात हे समजावून सांगितले. कोणत्याही बँकेत ग्रामस्थांचे खाते असले तरी त्यांना वेळ प्रसंगी अगदी सुट्टीच्या दिवशी सुद्धा स्वत:च्या गावात आपल्या पोस्ट आॅफिस मधून पैसे काढता येणार आहे. शासनाकडून संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना यासारख्या शासनाकडून मिळणारी आर्थीक मदत त्यांना आता गावातच मिळणार आहे. यावेळी सोमेश बोरकर, राहुल शिंपी, विठ्ठल पोटे, निलेश कुलथे उपस्थित होते.

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिस