शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
खात्यात काय सुरु माहिती नाही, निधी वळल्यावर संतापाला काय अर्थ? वडेट्टीवारांचा शिरसाटांवर निशाणा
3
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
4
Rashid Khan: असा झेल कधीच पाहिला नसेल, गुजरात- हैदराबाद सामन्यात राशीद खानची जबरदस्त फिल्डिंग
5
"दोन पेग मारल्यानंतर सलमान खानने माझ्याशी..."; मिका सिंगने सांगितली भाईजानची कधीही न ऐकलेली गोष्ट
6
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
7
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
8
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
9
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय
10
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
11
नारळ पाण्यामुळे शुगर लेव्हल वाढते का, किती असते नॅचरल शुगर, शरीरावर काय होतो परिणाम?
12
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
13
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
14
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
15
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
16
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
17
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
18
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
19
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
20
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर

थेट बांधावर  टरबुजाची  खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 00:27 IST

देवळा तालुक्यातील खामखेडा गावाची ओळख आता कांदा, कोबी, टमाटे, कांदा या पिकांबरोबरच खरबूज व टरबूज पिकांचे उत्पादन घेणारे गाव म्हणून होऊ लागली आहे. टरबूज, खरबूज या फळांच्या खरेदीसाठी स्थानिक व्यापाऱ्यांसह विविध राज्यातील व्यापारी थेट येथील शेतकºयांच्या बंधावर येऊ लागला आहे. येथील शेतकरी डाळिंबाची मोठी शेती करीत होता.

देवळा तालुक्यातील खामखेडा गावाची ओळख आता कांदा, कोबी, टमाटे, कांदा या पिकांबरोबरच खरबूज व टरबूज पिकांचे उत्पादन घेणारे गाव म्हणून होऊ लागली आहे. टरबूज, खरबूज या फळांच्या खरेदीसाठी स्थानिक व्यापाऱ्यांसह विविध राज्यातील व्यापारी थेट येथील शेतकºयांच्या बंधावर येऊ लागला आहे. येथील शेतकरी डाळिंबाची मोठी शेती करीत होता. त्याच्यातून त्यांना चांगल्यापैकी उत्पादन येऊन मोठ्या प्रमाणात पैसा हाती येत असे. कांदा या पिकाकडे नगदी पीक म्हणून पाहिले जात असल्याने त्यातूनही चांगली उलाढाल होत असे. परंतु गेल्या दोन-तीन वर्षांपासून बेमोसमी, अवकाळी पाऊस, गारपीट व हवामान बदल यामुळे कांदा पीक धोक्यात आले आहे. चालू वर्षी उन्हाळी कांद्याचे उत्पादन चांगले आले; परंतु कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकºयांनी कांदा पिकावर केलेला खर्चही भरून निघत नाही. उन्हाळी हंगामात मिरची किंवा टमाट्याचे पीक घेतले जात होते; मात्र टमाट्याची गतही कांद्यासारखीच होत असल्याने अनेकवेळा शेतकºयांना टमाटे रस्त्यावर फेकून देण्याची वेळ येते. यामुळे येथील शेतकरी वेगळ्या पीकाकडे वळाला आहे. त्यातूनच त्यांना टरबूजची लागवड फायदेशीर वाटू लागली आहे. दोन वर्षांपासून कमी पाण्यातही येणाºया टरबूज व खरबूज पिकाकडे तरुण शेतकरी वळाला आहे. उन्हाळ्यात विहिरींना पाणी कमी असते. ठिबक सिंचन, मिल्चिंग पेपरचा अवलंबू करून शेतकºयांनी खरबूज, टरबूजची लागवड केली आहे.  सध्या टरबूजला सहा ते सात रु पये प्रतिकिलोचा भाव मिळत आहे. एका टरबुजाचे वजन किमान पाच ते दहा किलोपर्यंत भरते, तेव्हा एका टरबुजाचे साधारणत: पंचवीस रु पये ते चाळीस रु पये शेतकºयाला मिळतात. टरबूज तोेडणीसाठी व गाडीत भरण्यासाठी माणसांची आवश्यकता असते. यामुळे गावातील स्थानिक मजुरांना रोजगारही उपलब्ध होत आहे. उन्हाळ्यात टरबूज, खरबूज किंवा काकडी खाणे शरीरासाठी उपयोगी असते. टरबुजाला मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने परप्रांतीय व्यापारी थेट टरबूज खरेदीसाठी शेतकºयांच्या बांधावर येऊन भाव ठरवत आहेत. यामुळे शेतकºयाचे श्रम व वेळ आणि पैशांची बचत होत आहे.

 

टॅग्स :Farmerशेतकरी