शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

कामचुकार बीएलओंवर कारवाईचा बडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 01:25 IST

निवडणुकीचे काम प्रथम प्राधान्यांवर करणे अपेक्षित असतानाही कारणे दाखवित मतदार पडताळणीची कामे करण्यास टाळटाळ करणाऱ्या जिल्ह्यातील साडेपाचशे बीएलओवर निवडणूक उपजिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. अपेक्षित कामगिरी नसल्याने जिल्हा प्रशासनाने याची गंभीर दखल घेतलेली आहे. संबंधितांवर प्रसंगी गुन्हे दाखल करावेत, असे आदेश तहसीलदारांना दिले आहेत.

ठळक मुद्देगुन्हा दाखल करण्याचे आदेश : मतदार पडताळणी कामांकडे दुर्लक्ष

नाशिक : निवडणुकीचे काम प्रथम प्राधान्यांवर करणे अपेक्षित असतानाही कारणे दाखवित मतदार पडताळणीची कामे करण्यास टाळटाळ करणाऱ्या जिल्ह्यातील साडेपाचशे बीएलओवर निवडणूक उपजिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. अपेक्षित कामगिरी नसल्याने जिल्हा प्रशासनाने याची गंभीर दखल घेतलेली आहे. संबंधितांवर प्रसंगी गुन्हे दाखल करावेत, असे आदेश तहसीलदारांना दिले आहेत.मतदारांची पडताळणी करण्यासाठीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने आखून दिलेला आहे. त्यानुसार जिल्ह्यात २० डिसेंबरपर्यंत ४५ लाख मतदारांची पडताळणी करण्याचे उद्दिष्ट असल्याने त्यानुसार जिल्हा निवडणूक शाखेकडून नियोजन करण्यात आले होते. असे असतानाही बीएलओंकडून काम करण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. मतदारांच्या घरोघरी जाऊन पडताळणी करण्याच्या मोहिमेला सुरुवात होताच पहिल्या काही दिवसांत बीएलओंकडून असमर्थता दर्शविली जात आहे. जिल्ह्यात मतदार पडताळणीचे काम सुरू आहे. दि. २० डिसेंबर २०१९ पर्यंत जिल्ह्णातील १५ मतदारसंघांतील ४५ लाख मतदारांची पडताळणी करण्याचे टार्गेट देण्यात आले होते. मात्र, अतिशय संथगतीने हे काम सुरू होते. दिलेल्या डेडलाइनमध्ये ८९ हजार मतदारांची पडताळणी झाली. त्यामुळे या मोहिमेला येत्या दि. २० फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. दि. २० डिसेंबर २०१९ पर्यंत जिल्ह्णातील १५ मतदारसंघांतील ४५ लाख मतदारांची पडताळणी करण्याचे टार्गेट देण्यात आले होते. मात्र, निर्धारित मुदतीत अपेक्षित काम नसतानाही केवळ ८९ हजार मतदारांची पडताळणी झाली आहे. शुक्र वार (दि.१०)पर्यंत ४५ लाख ६१ हजारांपैकी अवघ्या ४ लाख २० हजार ६७१ मतदारांचीच पडताळणी झाली असून, एकूण १५ पैकी नऊ विधानसभा मतदारसंघातील पडताळणीचे काम असमाधानकारक असल्याचे समोर आले आहे.उरले केवळ ४० दिवसमतदार पडताळणीचे काम मुदतीत पूर्ण होऊ शकले नसल्याने आता या कामाला दि. २० फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यामुळे आता केवळ ४१ दिवस उरले असून, या दिवसात ४१ लाख मतदारांच्या पडताळणीचे आव्हान बीएलओंसमोर असणार आहे. ज्या मतदारसंघात कामांची अपेक्षित गती नाही तेथे अधिक लक्ष केंद्रित करण्यावर भर दिला जाणार आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग