शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

जिल्ह्याला क्षयरोग उच्चाटनामुळे ब्राँझ पदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 00:54 IST

नाशिक : जगात क्षयरोग (टीबी) झपाट्याने वाढत असून भारताचा क्रमांक अव्वल आहे. जगाच्या तुलनेत २४ टक्के भारतात असून महाराष्ट्रात १० टक्के अशी आकडेवारी तज्ञांच्या वतीने वर्तविले जाते. तरी सुद्धा नाशिक आरोग्य विभागाने क्षयरोगाचे निर्मूलन करण्यासाठी कंबर कसली असल्याने त्यांच्याच कार्याची पावती म्हणून नाशिक जिल्ह्याला चांगल्या कार्याबद्दल ब्राँझ पदक प्रदान करण्यात आले असून ही नाशिक जिल्ह्याकरिता अभिमानास्पद बाब आहे.

ठळक मुद्देनाशिक आरोग्य शिरपेचात मानाचा तुरा : दिल्ली येथे सोहळा संपन्न

नाशिक : जगात क्षयरोग (टीबी) झपाट्याने वाढत असून भारताचा क्रमांक अव्वल आहे. जगाच्या तुलनेत २४ टक्के भारतात असून महाराष्ट्रात १० टक्के अशी आकडेवारी तज्ञांच्या वतीने वर्तविले जाते. तरी सुद्धा नाशिक आरोग्य विभागाने क्षयरोगाचे निर्मूलन करण्यासाठी कंबर कसली असल्याने त्यांच्याच कार्याची पावती म्हणून नाशिक जिल्ह्याला चांगल्या कार्याबद्दल ब्राँझ पदक प्रदान करण्यात आले असून ही नाशिक जिल्ह्याकरिता अभिमानास्पद बाब आहे.दिल्ली येथे क्षयरोग दिनाच्या निमित्ताने बुधवारी (दि.२४) केंद्रीय आरोग्यमंत्रीडॉ. हर्षवर्धन यांच्या हस्ते जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करत क्षयरोग अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख व डॉ. योगेश चित्ते यांना ब्राँझ पदक देऊन सन्मानित करण्यात आले.महाराष्ट्र आरोग्य विभाग क्षयरोग निर्मूलनाचे कार्य मोठ्या प्रमाणात करत असून नाशिक जिल्ह्यातील क्षयरोग निर्मूलनाचे कार्य उल्लेखनीय आहे. नाशिक जिल्हा क्षयरोग निर्मूलनाच्या उंबरठ्यावर असल्याने त्यांच्याच कार्याची पावती म्हणून नाशिक जिल्ह्याला ब्राँझपदक प्राप्त झाले आहे.भारतातून ६२८ जिल्ह्यामधून ७० जिल्हेनामांकनासाठी पात्र झाले होते. त्यातील २९ जिल्ह्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या जिल्ह्यामधूनजागतिक आरोग्य यंत्रनेच्या टीमने नाशिक जिल्ह्यातील १५ तालुक्यातील १० हजार घरांघरांत जाऊन तब्बल ४१ हजार लोकांचे आरोग्य तपासणी करून यांच्या कार्याची पावती केंद्रीय आरोग्य विभागाकडे आपला प्रस्ताव सादर करण्यात येत असतो. याबरोबरच ५ वर्षांच्या कार्याची दखल यामधून घेतल्या जाते. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील आरोग्य क्षयरोग विभागाने मोठी मजल मारली असून २०२५ पर्यंत जिल्ह्यातून क्षयरोग समूळ नष्ट होईल हे नक्की.या कार्याला जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ रत्ना रावखंडे, क्षयरोग अधिकारी डॉ एम बी देशमुख, जिल्हा क्षयरोग केंद्राचे प्रमुख डॉ योगेश चित्ते यांचा सहभाग आहे.

 

 

टॅग्स :GovernmentसरकारHealthआरोग्य